शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक पवित्र्यात

By admin | Updated: December 10, 2014 01:39 IST

कामकाज थांबवून प्रथम शेतक:यांच्या प्रश्नावर चर्चा घ्या, अशी आग्रही भूमिका घेत मंगळवारी विरोधी पक्षांनी विधानपरिषदेत गोंधळ घातला.

नागपूर : कामकाज थांबवून प्रथम शेतक:यांच्या प्रश्नावर चर्चा घ्या, अशी आग्रही भूमिका घेत मंगळवारी विरोधी पक्षांनी विधानपरिषदेत गोंधळ घातला.  विशेष म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्रितपणो सभागृहात जोरदार घोषणा दिल्या. यामुळे कामकाज सुरुवातीला सहावेळा व अखेर दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
सकाळी 11 वा. पहिल्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेसचे माणिकराव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यासह इतरही सदस्यांनी सभागृहाचे सर्व कामकाज थांबवून शेतक:यांच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली. शेतकरी आत्महत्या करीत आहेत, मात्र सरकारला त्यांच्या समस्यांशी काहीही देणोघेणो नाही, असा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात येण्याचा आग्रह त्यांनी धरला. त्यामुळे कामकाज 2क् मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
 
ठाकरे, मुंडे यांचा पुढाकार
च्सकाळपासून सुरू झालेल्या गोंधळात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकवटलेले दिसून आले. सरकारविरोधात काँग्रेसचे माणिकराव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे अधिक आक्रमक झाले होते. जोर्पयत शेतक:यांच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही तोर्पयत कामकाज चालू देणार नाही, अशी मागणी त्यांनी लावून धरली.