शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

"२० लाख कोटींचे पॅकेज गेले तरी कुठे? मोदींना या प्रश्नाची भीती का वाटते?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 06:48 IST

२० लाख कोटी रुपयांचे पॅकेज गेले कुठे, असा प्रश्न करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मुंबईत निदर्शने केली.

मुंबई : कोरोनाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज गेले कुठे, असा प्रश्न करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मुंबईत निदर्शने केली.नरिमन पॉर्इंट येथील भाजप कार्यालयासमोर निदर्शन करण्याच्या इराद्याने निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मंत्रालयाजवळच रोखत ताब्यात घेतले. केंद्र सरकारच्या पॅकेजविरोधातील राज्यव्यापी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी आज भाजप कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा युवक काँग्रेसने दिला होता. त्यानुसार आंदोलनास निघालेले युवक अध्यक्ष सत्यजीत तांबे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 'मोदीजी, कहाँ गये वो २० लाख करोड? या प्रश्नाची भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भीती का वाटते, असा प्रश्न तांबे यांनी यावेळी केला. या आंदोलनात युवक काँग्रेसने सोशल डिस्टन्सिंंगसह इतर सर्व अटी व नियमांचेही पालन केल्याचा दावा तांबे यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSatyajit Tambeसत्यजित तांबे