शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येणे हिताचे - शरद पवार

By admin | Updated: January 28, 2017 15:35 IST

शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते.

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 28 - सध्याच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकत्र येणं सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं हिताचं आहे, पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसला संपवण्याची भाषा करताहेत, पण राजकीय विचार कधीचं संपत नसतो अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये केली. 
 
शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये 2 दिवसांच्या दौऱ्यावर होते. या निमित्तानं आज कोल्हापूर महापालिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. 
 
त्यात राष्ट्रवादीनं अनेक ठिकाणी भाजपसोबत युती केली आहे म्हणून पवारांचे काँग्रेसबाबतचे वक्तव्य कार्यकर्त्यांसाठीच होते का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली. राज्य स्तरावरही राष्ट्रवादीची भाजपशी छुपी युती असल्याची चर्चा आहे पण देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये अनेक काँग्रेसजनांनी त्याग केला आहे त्यामुळं काँग्रेसला संपवता येणार नाही असेही पवार यांनी सांगितले.. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.