शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येणे हिताचे - शरद पवार

By admin | Updated: January 28, 2017 15:35 IST

शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते.

ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 28 - सध्याच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं एकत्र येणं सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं हिताचं आहे, पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसला संपवण्याची भाषा करताहेत, पण राजकीय विचार कधीचं संपत नसतो अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये केली. 
 
शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर ते पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये 2 दिवसांच्या दौऱ्यावर होते. या निमित्तानं आज कोल्हापूर महापालिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. 
 
त्यात राष्ट्रवादीनं अनेक ठिकाणी भाजपसोबत युती केली आहे म्हणून पवारांचे काँग्रेसबाबतचे वक्तव्य कार्यकर्त्यांसाठीच होते का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली. राज्य स्तरावरही राष्ट्रवादीची भाजपशी छुपी युती असल्याची चर्चा आहे पण देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये अनेक काँग्रेसजनांनी त्याग केला आहे त्यामुळं काँग्रेसला संपवता येणार नाही असेही पवार यांनी सांगितले.. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.