शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

राज्यात ४० टक्के पेरण्या पूर्ण

By admin | Updated: July 5, 2017 04:15 IST

राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी २१ जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी २१ जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. तसेच राज्यात ऊस वगळता खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र १३९.६४ लाख हेक्टर असून आतापर्यंत ५६.२१ लाख हेक्टर क्षेत्रावर (४० टक्के) पेरणी झाली आहे, असे राज्याच्या कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.राज्यात खरीप हंगामातील पूर्व मशागतीची कामे सुरू असून कोकण व कोल्हापूर विभागात भात पिकांची धुळवाफ पेरणी झाली आहे. खरीप पिकांच्या पेरणीस सुरूवात झाली असून पेरणी झालेल्या पिकांची उगवण समाधानकारक आहे. राज्यात १ जून ते ३० जून कालावधीचा सरासरी पाऊस २२३.३ मि.मी. असून तो सरासरीच्या ९७.९ टक्के पाऊस झाला आहे. कृषी विभागाने दिलेल्या अहवालानुसार राज्यात बहुतेक जिल्ह्यांत समाधानकारक पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत २१ जिल्ह्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त टक्के पाऊस झाला आहे. त्यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड,लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे. सरासरीच्या तुलनेत सिंधूदुर्ग, जळगाव, सांगली, अकोला, वर्धा या जिल्ह्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झाला़येत्या २४ तासात दक्षिण कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.महाबळेश्वर १८, रत्नागिरी७, अलिबाग ३, पणजी ५, सातारा, सांगली ३, अमरावती ६, ब्रम्हपुरी १७, वर्धा ११ मिमी पावसाची नोंद झाली़