शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जिल्हाधिकारी कार्यालय ‘डिजिटल चॅम्पियन’

By admin | Updated: February 28, 2017 03:23 IST

ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना डिजिटल इंडिया कार्यक्र मांतर्गत डिजिटल चॅम्पियनशिपचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले

ठाणे : माहिती तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून जनतेला शासकीय सेवा दिल्याबद्दल ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना डिजिटल इंडिया कार्यक्र मांतर्गत डिजिटल चॅम्पियनशिपचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. हरियाणा येथील कार्यक्र मात मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. देण्यात आले. राज्यातून केवळ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची निवड झाली आहे. प्रथम क्रमांक पाटणा, द्वितीय क्रमांक इंदूर, तृतीय क्र मांक गांधीनगर जिल्ह्याला मिळाला आहे. केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्र मात डिजिटल इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने इन्फॉर्मेशन, कम्युनिकेशन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीचा वापर शासकीय सेवा पुरवताना करणाऱ्या देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांना दरवर्षी हा अ‍ॅवार्ड दिला जातो. यानुसार, या वर्षीच्या पुरस्कारासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची निवड झाली असता उत्तेजनार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशात ठाणे चौथ्या क्र मांकावर आहे. देशातील ६० जिल्हाधिकाऱ्यांनी जी टू सी (गव्हर्नमेंट ते सिटीझन) या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात ठाणे जिल्ह्याचा चौथा क्रमांक आहे. सहज मोबाइलअ‍ॅप, वर्कस्टेशन्स ठाणे प्रवाह, डिजिटल लॉकर्स, डिजिटल रेकॉर्ड रूम, डिजी-धन: कॅशलेस इनिशिएटिव्ह, आदी कामांसाठी हा अ‍ॅवार्ड मिळाला. (प्रतिनिधी)>60 जिल्हाधिकाऱ्यांनी जी टू सी (गव्हर्नमेंट ते सिटीझन) सेवांबाबतच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये ठाणे जिल्ह्याचा चौथा क्रमांक आला आहे. ठाणे सहज मोबाइलअ‍ॅप, वर्कस्टेशन्स ठाणे प्रवाह, डिजिटल लॉकर्स, डिजिटल रेकॉर्ड रूम, डिजी-धन: कॅशलेस इनिशिएटिव्ह, आपले सरकार पोर्टल व सोशल मीडियाचा वापर यासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.