शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

राज्यात ३ हजार जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 03:37 IST

धर्मादाय संस्थांच्या पुढाकारातून राज्यात ३ हजार ४६ जोडप्यांचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा झाला

हणमंत गायकवाडलातूर : धर्मादाय संस्थांच्या पुढाकारातून राज्यात ३ हजार ४६ जोडप्यांचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा झाला असून, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ७७६ जोडप्यांचा विवाह झाला. सामूहिक विवाह सोहळ्याची ही चळवळ आता गावपातळीवर नेण्याचा मानस असल्याचे राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.उपवर मुलींच्या लग्नाची चिंता पालकांना भेडसावते. मात्र, धर्मादाय संस्थांच्या या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे पालकांना दिलासा मिळाला असून, राज्यात ठिकठिकाणी सामूहिक विवाह सोहळे होत आहेत. या सामूहिक विवाह सोहळ्यात घरचे लग्न समजून अनेक जण राबत आहेत. आतापर्यंत ३ हजार ४६ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्यात शुभमंगल झाले आहे. त्यात मुंबई विभागातील ठाणे ७७६, रायगड ४६, नाशिक विभागात नाशिक १२०, धुळे ५१, जळगाव ६३, नंदूरबार ८४, पुणे विभागात पुणे ३०१, अहमदनगर १४, सातारा ६२, सोलापूर १२०, कोल्हापूर विभागात कोल्हापूर ६२, सांगली २०, रत्नागिरी ९, सिंधुदुर्ग २, औरंगाबाद विभागात औरंगाबाद १३१, परभणी १, नांदेड २६, हिंगोली १००, लातूर विभागात लातूर ४५, उस्मानाबाद ७६, बीड १०१, अमरावती विभागात अमरावती ५१, अकोला ३९, बुलढाणा १०१, यवतमाळ ७५, वाशिम २०, नागपूर विभागात नागपूर ५१, भंडारा ६, चंद्रपूर ७५, गडचिरोली १०२, गोंदिया ११ असे एकूण ३ हजार ४६ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा करण्यात आला. जून महिन्यामध्ये वर्धा आणि जालना येथे सामूहिक विवाह सोहळा होणार असल्याचेही धर्मादाय आयुक्त डिगे यांनी सांगितले.एकाच मंचावर जाती-धर्मातील जोडप्यांचे विवाह सोहळे होत असल्याने सामाजिक सलोखाही वाढत आहे. ही चळवळ गावपातळीवर नेण्याचा प्रयत्न धर्मादायचा असेल, असे शिवकुमार डिगे यांनी स्पष्ट केले.