शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

कोयनाग्रस्तांचे ठाण्यात पुनर्वसन

By admin | Updated: July 6, 2014 00:27 IST

पाच गावांच्या पुनर्वसनास राज्य शासनाने ठाणो जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील 242़39क् हेक्टर वनजमीन देण्याचा निर्णय घेतला.

नारायण जाधव - ठाणो
राज्यातील अनेक जिल्ह्यांची तहान भागवून वीजनिर्मितीत महत्त्वाचे योगदान देणा:या कोयना खो:यातील पाच गावांच्या पुनर्वसनास राज्य शासनाने ठाणो जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील 242़39क् हेक्टर वनजमीन देण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने गेल्या महिन्यात मान्यता दिल्यावर राज्याच्या महसूल व वन विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत़ 
कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होणा:या या वनजमिनीत भिवंडी तालुक्यातील एकसाल गावाच्या हद्दीतील 196़7क्8 हेक्टर राखीव वनांचा आणि सागावच्या हद्दीतील 45़682 हेक्टर संरक्षित वनांचा समावेश आह़े यात कोयना खो:यातील रवंडी, आडोशी, मालडोशी, कुसापूर आणि खिरखिंडी या पाच गावांचा समावेश आहे.
राज्याच्या नागपूर येथील प्रधान वनसंरक्षकांनी केंद्र सरकारला केलेल्या पत्रव्यवहारानुसार हे पुनर्वसन करण्यात येणार आह़े हे पुनर्वसन करताना जंगलातील वनसंपत्तीस हानी पोहोचणार नाही, याबाबत केंद्र सरकारने घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार पुनर्वसन करावयाचे आह़े
 
च्राज्यातील रायगड आणि ठाणो जिल्ह्यांतील अनेक भागांत कोयना खो:यातील बाधित गावांचे पुनर्वसन करण्यात आले आह़े मात्र, ठाणो आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांत मुंबई आणि नवी मुंबई या शहरांची तहान भागवणारी अनेक धरणो असून, या धरणांखाली बाधित अनेक गावपाडय़ांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही़ या धरणग्रस्तांचा संघर्ष सुरू असून, त्याकडे ठाणो जिल्ह्यातील राज्यकत्र्यानी मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसत आह़े