शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

कोयनाग्रस्तांचे ठाण्यात पुनर्वसन

By admin | Updated: July 6, 2014 00:27 IST

पाच गावांच्या पुनर्वसनास राज्य शासनाने ठाणो जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील 242़39क् हेक्टर वनजमीन देण्याचा निर्णय घेतला.

नारायण जाधव - ठाणो
राज्यातील अनेक जिल्ह्यांची तहान भागवून वीजनिर्मितीत महत्त्वाचे योगदान देणा:या कोयना खो:यातील पाच गावांच्या पुनर्वसनास राज्य शासनाने ठाणो जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील 242़39क् हेक्टर वनजमीन देण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने गेल्या महिन्यात मान्यता दिल्यावर राज्याच्या महसूल व वन विभागाने याबाबतचे आदेश काढले आहेत़ 
कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन होणा:या या वनजमिनीत भिवंडी तालुक्यातील एकसाल गावाच्या हद्दीतील 196़7क्8 हेक्टर राखीव वनांचा आणि सागावच्या हद्दीतील 45़682 हेक्टर संरक्षित वनांचा समावेश आह़े यात कोयना खो:यातील रवंडी, आडोशी, मालडोशी, कुसापूर आणि खिरखिंडी या पाच गावांचा समावेश आहे.
राज्याच्या नागपूर येथील प्रधान वनसंरक्षकांनी केंद्र सरकारला केलेल्या पत्रव्यवहारानुसार हे पुनर्वसन करण्यात येणार आह़े हे पुनर्वसन करताना जंगलातील वनसंपत्तीस हानी पोहोचणार नाही, याबाबत केंद्र सरकारने घालून दिलेल्या अटी व शर्तीनुसार पुनर्वसन करावयाचे आह़े
 
च्राज्यातील रायगड आणि ठाणो जिल्ह्यांतील अनेक भागांत कोयना खो:यातील बाधित गावांचे पुनर्वसन करण्यात आले आह़े मात्र, ठाणो आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांत मुंबई आणि नवी मुंबई या शहरांची तहान भागवणारी अनेक धरणो असून, या धरणांखाली बाधित अनेक गावपाडय़ांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही़ या धरणग्रस्तांचा संघर्ष सुरू असून, त्याकडे ठाणो जिल्ह्यातील राज्यकत्र्यानी मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसत आह़े