शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

मुख्यमंत्री राज्यात काढणार विकासयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 05:48 IST

मुख्यमंत्री फडणवीस केंद्र व राज्य सरकारची कामगिरी सांगत १ आॅगस्ट ते १ सप्टेंबर या काळात राज्यात विकासयात्रा काढणार आहेत.

मुंबई  - मुख्यमंत्री फडणवीस केंद्र व राज्य सरकारची कामगिरी सांगत १ आॅगस्ट ते १ सप्टेंबर या काळात राज्यात विकासयात्रा काढणार आहेत. या यात्रेचे नाव ‘विकासयात्रा’ किंवा ‘दिसतोय फरक शिवशाही परत’ असे असेल.भारतीय जनता पक्षाने शनिवारी काही जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली. लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळूनही हे बदल करण्यात आले आहेत. नंदुरबारमध्ये खा. हीना गावित यांच्या जागी भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांना अध्यक्ष करण्यात आले.महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश बैठकीनंतर पत्रकारांना या बाबत माहिती दिली. नागपुरात सध्याचे अध्यक्ष आणि दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांच्या जागी माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक प्रवीण दटके यांना अध्यक्षपदी नेमण्यात आले. रमेश चिकोडे - कोल्हापूर शहर, विक्रम देशमुख - नंदुरबार, संजय पाटील - जळगाव ग्रामीण, नांदेड- दिलिप कंदकुर्ते आणि मालेगाव शहर -विवेक वारुळे असे नवीन अध्यक्षही नेमण्यात आले आहेत. बदलण्यात आलेल्या बहुतेक जिल्हाध्यक्षांची तीन वर्षांची मुदत आधीच संपली होती पण लोकसभा निवडणुकीमुळे नवीन अध्यक्षांची नियुक्ती लांबली होती.दुष्काळग्रस्तांना मदतराज्यात अब की बार शिवशाही सरकार हा आमचा निर्धार असून युती किमान २२० जागा जिंकेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील मुलींना ९ महिन्यांचा बसचा पास, कपडे तसेच पावसाळी बुट देण्यात येणार आहेत. स्थानिक पातळीवरील भाजपा कार्यकर्ते त्याची व्यवस्था करतील, अशी माहिती त्यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी पाच वाजता विधान भवनात दोन्ही सभागृहांतील युतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस