शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

महासत्तेकडे जाण्यासाठी प्राप्तिकर पद्धत बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 04:55 IST

मुंबई : अमेरिका आणि चीनसारखे देश शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यांच्याप्रमाणेच आपणही गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे.

मुंबई : अमेरिका आणि चीनसारखे देश शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्यांच्याप्रमाणेच आपणही गुंतवणूक वाढवणे आवश्यक आहे. पुढच्या काही वर्षांत भारत महासत्ता होणार असल्याचे म्हटले जाते. पण, प्रत्यक्षात हे स्वप्न साकार करायचे असल्यास प्राप्तीकर पद्धत बंद करा, असे प्रतिपादन भाजपा नेते व खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केले.व्हीजेटीआय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ‘भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यास आवश्यक तत्त्वे’ या विषयावर ते म्हणाले, मुळातच भारताची अधोगती ही स्वातंत्र्यापासून सुरू झाली आहे. कारण, भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी चुकीचेधोरण स्वीकारले. त्यांच्याधोरणामुळे आर्थिक महासत्तेकडे जाण्याची वाटचाल चुकीच्या पद्धतीने झाली.स्वतंत्र भारतात आर्थिक धोरण स्वीकारताना रशियाचा आदर्श ठेवला गेला. त्यामुळे रशियाचे आर्थिक धोरण स्वीकारून आर्थिक वाटचाल सुरू केली. रशियाचे कृषीप्रधान धोरण भारताने स्वीकारले. त्यामुळे देशात जमीनदारी पद्धत अस्तित्वात आली. याची परिणीती म्हणजे देशाला अन्नटंचाईला सामोरे जावेलागले. पण, त्यातून लाल बहादूर शास्त्री यांच्या धोरणामुळे देश बाहेर आला. त्यांनी स्वीकारलेल्या हरितक्रांती धोरणामुळे अर्थव्यवस्थेत सुस्थिती यायला लागली. आज याचे सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येत आहेत.संपूर्ण जगाला पोसायची धमक भारताकडे आहे. पण, यामुळे भारत महासत्तेकडे वाटलाच करतानाअडथळे येऊ शकतात. हे टाळण्यासाठी काही निर्णय बदलले पाहिजेत, असे मत सुब्रमण्यम यांनी व्यक्त केले.>संशोधनाची गरजअमेरिकेत सातत्याने नवे संशोधन होत असते. नवनवीन उपक्रम तेथे राबविले जातात. पण, असे आपल्या देशात होताना दिसत नाही. नवीन गोष्टी करण्यासाठी भारतीय धजावत नाहीत. हे टाळण्यासाठी तरुणांनी संशोधन करण्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रात झाल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल, अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असे सुब्रमण्यम यांनी सांगितले.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी