शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

लाखो श्री सदस्यांची राज्यभरात स्वच्छता मोहीम

By admin | Updated: November 17, 2014 04:38 IST

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’चे स्वच्छता दूत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी राज्यात ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले.

अलिबाग : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’चे स्वच्छता दूत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी राज्यात ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने व राज्य सरकारच्या सहयोगाने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेसाठी राज्यभरातील लाखो श्री सदस्य झाडू घेऊन उत्स्फूर्तपणे रस्ता साफ करताना दिसले.‘स्वच्छ भारत, समृद्ध भारत’ अभियानांतर्गतच्या स्वच्छता माहिमेत मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक या प्रमुख शहरांसह राज्यातील एकूण २७ शहरांत १ लाख ८१ हजार ३९६ श्री सदस्यांनी सक्रिय श्रमदान करून १८ लाख ५ हजार १२७ चौरस मीटरचे क्षेत्र पूर्णपणे स्वच्छ करण्यात यश मिळविले असल्याची माहिती डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी ‘लोकमत’ला दिली आहे. या स्वच्छता माहिमेत विविध शहरांतील ५,४२४ कि़मी़ अंतराचे रस्ते दुतर्फा स्वच्छ करण्यात आले. ९८६ मे. टन सुका तर १ हजार ५४ मे. टन ओला एकूण २,०४० मे. टन कचरा संकलित करून तो विल्हेवाटीकरिता नियोजित ठिकाणी रवाना केल्याचेही त्यांनी सांगितले.