शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

लाखो श्री सदस्यांची राज्यभरात स्वच्छता मोहीम

By admin | Updated: November 17, 2014 04:38 IST

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’चे स्वच्छता दूत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी राज्यात ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले.

अलिबाग : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान’चे स्वच्छता दूत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी राज्यात ‘स्वच्छता अभियान’ राबविण्यात आले. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने व राज्य सरकारच्या सहयोगाने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेसाठी राज्यभरातील लाखो श्री सदस्य झाडू घेऊन उत्स्फूर्तपणे रस्ता साफ करताना दिसले.‘स्वच्छ भारत, समृद्ध भारत’ अभियानांतर्गतच्या स्वच्छता माहिमेत मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक या प्रमुख शहरांसह राज्यातील एकूण २७ शहरांत १ लाख ८१ हजार ३९६ श्री सदस्यांनी सक्रिय श्रमदान करून १८ लाख ५ हजार १२७ चौरस मीटरचे क्षेत्र पूर्णपणे स्वच्छ करण्यात यश मिळविले असल्याची माहिती डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी ‘लोकमत’ला दिली आहे. या स्वच्छता माहिमेत विविध शहरांतील ५,४२४ कि़मी़ अंतराचे रस्ते दुतर्फा स्वच्छ करण्यात आले. ९८६ मे. टन सुका तर १ हजार ५४ मे. टन ओला एकूण २,०४० मे. टन कचरा संकलित करून तो विल्हेवाटीकरिता नियोजित ठिकाणी रवाना केल्याचेही त्यांनी सांगितले.