शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

कर्जमाफीचे ४ हजार कोटी बँकांकडे वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 05:54 IST

राज्यातील आतापर्यंत पात्र ७ लाख ७८ हजार शेतक-यांचे कर्ज माफ करण्यासाठी ४ हजार कोटी रुपये बँकांकडे वर्ग केल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली.

उस्मानाबाद : राज्यातील आतापर्यंत पात्र ७ लाख ७८ हजार शेतक-यांचे कर्ज माफ करण्यासाठी ४ हजार कोटी रुपये बँकांकडे वर्ग केल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली. कर्जमाफीच्या अर्जांची छाननी अजूनही सुरूच आहे़ ही खूप मोठी प्रक्रिया आहे़ डिसेंबर अखेरपर्यंत ६० ते ७० टक्के पात्र शेतक-यांना माफीचा लाभ मिळेल़ मात्र, प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होईल, हे निश्चित सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतकºयांच्या सोयीसाठी नियमांत बरेचसे बदल करण्यात आले आहेत़ शेतकºयांचा माल निश्चितच खरेदी केला जाईल़ त्यांनी थोडा संयम ठेवावा. मागच्या सरकारात ही केंद्रे कुठे अन् कशी चालत होती, याची पूर्ण कल्पना आम्हाला आहे़ तुलनेने आमचे सरकार खरेदीत पारदर्शकता आणून शेतकºयांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहे़ त्रुटी आढळणाºया केंद्राची माहिती घेऊन चुका तातडीने दूर केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली़..

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुख