शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चिंचणी १८ तासांपासून अंधारात

By admin | Updated: August 6, 2016 02:49 IST

महावितरण ती सुरळीत करण्यासाठी कोणतीच उपाययोजना करीत नसल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीचा प्रक्षोभ निर्माण झाला

डहाणू : तालुक्यातील चिंचणी गावात गेल्या दोन दिवसांंपासून काळोख पसरला असून महावितरण ती सुरळीत करण्यासाठी कोणतीच उपाययोजना करीत नसल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीचा प्रक्षोभ निर्माण झाला आहे. वीज महावितरण कंपनीच्या वसई, पालघर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभिर्याने लक्ष न दिल्यास येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे चित्र दिसत आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील चिंचणी गावात वीज महावितरण कंपनीचया सेवेचा बोजवारा उडाला असून येथे एक तासही वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने येथील घरोघरी चालणाऱ्या डायमेकींगचा व्यवसाय धोक्यात आला आहे. येथे वीजेच्या तारा तुटण्याबरोबरच फ्युज, डिओ उडण्याचे प्रकार दिवसातून पंधरा ते वीस वेळा होतात. शिवाय बोईसर येथील १३२ के.व्ही.मध्ये रात्रदिवस बिघाड होत असल्याने चारचार तास वीजपुरवठा खंडित होणे नित्याची बाब झाली आहे.या प्रकारामुळे हजारो डायमेकर्स कारागिरांची आर्थिक कुचंबना होत आहे. याबाबतीत चिंचाणी ग्रामपंचायतीने वसई येथील अधीक्षक अभियंता (वीज महावितरण कंपनी) यांना येथील परिस्थिती बाबतीत पत्र लिहून गेल्या पन्नास वर्षापूर्वीच्या वीजेच्या सडलेले खांब, ठिसूळ विजेच्या तारा, कमकुवत ट्रान्सफार्मर इत्यादी नव्याने बसविण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)>दिवसभर विजेचा खेळखंडोबामुळे येथील नागरिकांचा संयम तुटला आहे. काल (गुरूवार) रोजी रात्री ९ वाजता चिंचणी खाडीनाका येथे विजेच्या तारा तुटून पडल्या तसेच इतर जीर्ण, जुनाट साहित्यामध्ये बिघाड झाल्याने रात्रभर नागरिकांना अंधारा काढावी लागली. आज दुपारी ३ वाजता वीजपुरवठा सुरू करण्यात आले. परंतु १८ तासानंतरही सातत्याने वीजपुरवठा खंडित होत होता.