शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात बालकाच्या अपहरणाचा प्रयत्न

By admin | Updated: April 1, 2017 02:17 IST

बालकाचे प्रसंगावधान; शेगावात केली स्वत:ची सुटका.

शेगाव, दि. ३१- मलकापूर येथील १३ वर्षीय बालकाचे शिकवणी वर्गाला जात असताना चार अनोळखी इसमांनी अपहरणाचा प्रयत्न केला; मात्र शेगावात वाहन पोहोचल्यानंतर विद्यार्थ्याने आरडाओरड क रुन अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेवून पळ काढल्याने अपहरणाचा प्रयत्न फसला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी शेगावात घडली. शेगाव येथील आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार अविनाश बबलु जयस्वाल (वय १३) रा. शिवाजी नगर, मलकापूर हा विद्याथी शुक्रवारी दुपारी नांदुरा रोडवरील एका खासगी शिकवणी वर्गाला जात असताना रस्त्यावर कुणी नसल्याचे पाहून ओमीनी कारमधून आलेल्या चार अपहरणकर्त्यांनी अविनाश याला वाहनात टाकुन शेगावकडे पलायन केले. यावेळी अविनाशच्या तोंडाला पट्टी बांधल्याने त्याला काहीही हालचाल करता आली नाही. दरम्यान शेगावपयर्ंत पोहोचल्यानंतर अविनाशने तोंडावरची पट्टी सरकवून आरडाओरड सुरु केली. अपहरणकर्त्यांनी रेल्वे स्थानकाजवळ गाडी थांबवून अविनाशला गप्प बसविण्याचा केला. दरम्यान, अविनाशने एका अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेत ओमीनी गाडीतुन उडी मारली व रेल्वे स्थानकाकडे पळ काढला. आपल्या हातुन बालकाने सुटका केली असल्याचे लक्ष्यात येताच अपहरणकर्त्यांनी तेथून वाहनासह पळ काढला. अविनाश रेल्वे स्थानकासमोर रडत असताना रवि केसरकर नामक ऑटो चालकाने अविनाशला रेल्वे स्थानकावर आणून आरपीएफ पोलिसांच्या ताब्यात दिले. एएसआय आर. बी. पाल यांनी लगेच याबाबतची सविस्तर माहीती बालकाकडून जाणून घेऊन मलकापूर येथे त्याच्या पालकाला कळवली. रात्री उशिरा अविनाशची आई आणि मामा रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर आरपीएफने त्यांच्या ताब्यात दिले. अपहरणकर्त्यांना आपण ओळखत नसून त्यांच्या तोंडाला कपडा बांधलेला असल्याची माहीती अविनाशने पोलिसांना दिली. मलकापूर शहरातुन भरदिवसा बालकाचे झालेले अपहरण पाहता पालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.