शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

कर्जमाफीतील व्याज मागणा-या जिल्हा बँका बरखास्त करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 03:38 IST

शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली तेव्हापासून प्रत्यक्ष लाभार्र्थींच्या खात्यात रक्कम जमा होईपर्यंतच्या काळातील कर्जावरील व्याज शेतक-यांकडे मागणा-या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बरखास्त करण्यात येतील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.

विशेष प्रतिनिधी मुंबई : शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली तेव्हापासून प्रत्यक्ष लाभार्र्थींच्या खात्यात रक्कम जमा होईपर्यंतच्या काळातील कर्जावरील व्याज शेतक-यांकडे मागणा-या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बरखास्त करण्यात येतील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.या कालावधीतील व्याजाची वसुली बँकांनी शेतक-यांकडून करू नये, असा निर्णय राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी बँकांनी करावी म्हणून त्यांना राज्य सरकारने वारंवार कळविले होते. असे असतानाही चार-पाच बँका व्याजाची ही रक्कम शेतकºयांनी भरावी यासाठी सक्ती करीत आहेत. त्यांनी प्रत्यक्षात अशी वसुली केली तर त्यांच्यावर बरखास्तीची कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.वेळेत अर्ज न केल्याने राज्य सरकार कर्जमाफी योजनेपासून काही शेतकरी वंचित राहिले होते. अशा सर्व वंचित शेतकºयांना अर्ज करण्याची पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत हे अर्ज करता येतील.

टॅग्स :FarmerशेतकरीbankबँकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस