शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

कर्जमाफीतील व्याज मागणा-या जिल्हा बँका बरखास्त करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 03:38 IST

शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली तेव्हापासून प्रत्यक्ष लाभार्र्थींच्या खात्यात रक्कम जमा होईपर्यंतच्या काळातील कर्जावरील व्याज शेतक-यांकडे मागणा-या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बरखास्त करण्यात येतील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.

विशेष प्रतिनिधी मुंबई : शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली तेव्हापासून प्रत्यक्ष लाभार्र्थींच्या खात्यात रक्कम जमा होईपर्यंतच्या काळातील कर्जावरील व्याज शेतक-यांकडे मागणा-या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बरखास्त करण्यात येतील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.या कालावधीतील व्याजाची वसुली बँकांनी शेतक-यांकडून करू नये, असा निर्णय राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता आणि त्याची अंमलबजावणी बँकांनी करावी म्हणून त्यांना राज्य सरकारने वारंवार कळविले होते. असे असतानाही चार-पाच बँका व्याजाची ही रक्कम शेतकºयांनी भरावी यासाठी सक्ती करीत आहेत. त्यांनी प्रत्यक्षात अशी वसुली केली तर त्यांच्यावर बरखास्तीची कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.वेळेत अर्ज न केल्याने राज्य सरकार कर्जमाफी योजनेपासून काही शेतकरी वंचित राहिले होते. अशा सर्व वंचित शेतकºयांना अर्ज करण्याची पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. १ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत हे अर्ज करता येतील.

टॅग्स :FarmerशेतकरीbankबँकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस