शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

महाराष्ट्र झाला हागणदारीमुक्त! मुख्यमंत्र्यांची घोषणा; ६० लाख शौचालये बांधली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 02:27 IST

राज्यात ४ हजार कोटी रुपये खर्चून ६० लाखांपेक्षा अधिक शौचालयाचे बांधकाम केले असून महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई : राज्यात ४ हजार कोटी रुपये खर्चून ६० लाखांपेक्षा अधिक शौचालयाचे बांधकाम केले असून महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार हागणदारीमुक्त महाष्ट्रासाठी जी बेसलाइन निश्चित केली होती; त्यानुसारग्रामीण महाराष्ट्रात २०१४ मध्ये ४५ टक्के शौचालये बांधलेलीहोती. उर्वरित ५५ टक्के शौचालयांचे उद्दिष्टही आता पूर्ण करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील शहरी भाग यापूर्वीच हागणदारीमुक्त झाला आहे.ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्यासाठीचे अभियान २आॅक्टोबर २०१४ रोजी सुरू करण्यात आले. ते २ आॅक्टोबर २०१९ पर्यंतपूर्ण करायचे होते. त्याच्या एकवर्ष आधीच अभियानाची पूर्तता करण्यात आली आहे.पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊखोत, विभागाचे अपर मुख्यसचिव शामलाल गोयल यांनीस्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत उत्कृष्ट काम केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले....तर पाण्याची व्यवस्था करणारशौचालय बांधकामाचे उद्दिष्ट एक वर्षआधीच ओलांडण्यातआले. तरीही ग्रामीण भागात लोक उघड्यावर शौचास जातआहेत याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की,नागरिकांनी शौचालयांचा वापर करावा यासाठी जागृती केलीजात आहे. पाण्याच्या व्यवस्थेअभावी शौचालयांचा वापर होतनसेल अशा ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न असेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र