शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

राज्यातील जनतेने दिलेला कौल अभूतपूर्व, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 15:10 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होऊ लागला असून, महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा महायुतीने दणदणीत विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होऊ लागला असून, महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा महायुतीने दणदणीत विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू केली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले असून, जनतेने दिलेला कौल अभुतपूर्व आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात महायुतीला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले. ''देशात जनतेमध्ये नरेंद्र मोदींच्या बाजूने सुप्त लाट आहे, असे आम्ही नेहमी सांगत होतो. देशातील सर्वसामान्य जनता मोदींना मत देण्यास इच्छुक होती. देशात प्रो इन्कम्बन्सी दिसत होती. सध्याचा कल पाहता गेल्यावेळपेक्षा अधिक जागा जिंकू अशी अपेक्षा आहे., असे मुख्यमंत्री म्हणाले. '' सध्या महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. अनेक समस्या आहेत,  या समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी काम करावे लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच निवडणुकीत सहकार्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाईंचे रामदास आठवले आणि इतर मित्रपक्षांच्या नेत्यांचेही मुख्यमंत्र्यांनी आभार मानले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019