शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

मुख्यमंत्री बहुजन समाजाचा हवा होता

By admin | Updated: November 3, 2014 04:03 IST

राज्यात भाजपाचे सरकार आणण्यात राज्यातील ओबीसी आणि बहुजन समाजाचे मोठे योगदान आहे. बहुजनांना नेतृत्व मिळावे,

पंढरपूर : राज्यात भाजपाचे सरकार आणण्यात राज्यातील ओबीसी आणि बहुजन समाजाचे मोठे योगदान आहे. बहुजनांना नेतृत्व मिळावे, अशी मतदारांची अपेक्षा होती. अपेक्षा असणे यात काही गैर नाही, मात्र पक्षाने सर्व कसोट्यांवर विचार करून मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला आहे. मला कोणते पद मिळाले, यापेक्षा आमचे सरकार आले यात मी समाधानी आहे, असे मत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी येथे व्यक्त केले. कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय पूजा करण्यासाठी खडसे रविवारी पंढरपुरात आले. त्यानिमित्त शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खडसे म्हणाले की, सेनेबरोबर आमचे गेल्या २५ वर्षांपासून चांगले संबंध आहेत. अनेक चढ-उतार आम्ही पाहिले आहेत. यादरम्यान काही कटुता आली तरी ती दूर करण्याचा प्रयत्न करू. दोन्ही पक्ष परत एकत्र यावेत, यासाठी दोघांचेही प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अट घातलेली नाही, त्यामुळे आम्ही लवकर एकत्र येऊ , असे खडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)