शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

IPL मॅचसाठी पाणी न देण्याचा मुख्यमंत्र्यांचा पवित्रा

By admin | Updated: April 8, 2016 17:04 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएल मॅचसाठी सरकार पाणी देणार नसल्याची घोषणा केली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ८- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएल मॅचसाठी सरकार पाणी देणार नसल्याची घोषणा केली आहे. आयपीएल मॅच मुंबईतून हलवली तरी चालेल, मात्र आमचं सरकार कोर्टाच्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करून आयपीएलला पाणी देणार नसल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पीचच्या देखभालीसाठी पाण्याचा सर्रास दुरुपयोग होत असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. गुरुवारी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्याचं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला धारेवर धरलं होतं. दुष्काळामुळे पशु-पक्षी, गाई मरता असून, लोक आत्महत्या करत आहेत. मात्र तुम्ही पीच आणि मैदानांची देखभाल करत असल्याचं म्हणत सरकारला जोरदार चपराक लगावली होती. महाराष्ट्रात जवळपास 20 हून अधिक मॅच खेळवल्या जाणार आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होण्याची कोर्टानं शक्यता वर्तवली होती. त्यावर फडणवीस सरकारनं आयपीएलला पाणी न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बीसीसीआयनं पाणी न दिल्यास आयपीएलच्या मॅच दुस-या राज्यात खेळवाव्या लागतील, असा इशारा दिला होता. त्याचा समाचार घेत मुख्यमंत्र्यांनी आयपीएल मॅच हलवल्या तरी पाणी देणार नसल्याचं म्हटलं आहे.