शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

IPL मॅचसाठी पाणी न देण्याचा मुख्यमंत्र्यांचा पवित्रा

By admin | Updated: April 8, 2016 17:04 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएल मॅचसाठी सरकार पाणी देणार नसल्याची घोषणा केली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ८- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएल मॅचसाठी सरकार पाणी देणार नसल्याची घोषणा केली आहे. आयपीएल मॅच मुंबईतून हलवली तरी चालेल, मात्र आमचं सरकार कोर्टाच्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करून आयपीएलला पाणी देणार नसल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पीचच्या देखभालीसाठी पाण्याचा सर्रास दुरुपयोग होत असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. गुरुवारी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्याचं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला धारेवर धरलं होतं. दुष्काळामुळे पशु-पक्षी, गाई मरता असून, लोक आत्महत्या करत आहेत. मात्र तुम्ही पीच आणि मैदानांची देखभाल करत असल्याचं म्हणत सरकारला जोरदार चपराक लगावली होती. महाराष्ट्रात जवळपास 20 हून अधिक मॅच खेळवल्या जाणार आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होण्याची कोर्टानं शक्यता वर्तवली होती. त्यावर फडणवीस सरकारनं आयपीएलला पाणी न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बीसीसीआयनं पाणी न दिल्यास आयपीएलच्या मॅच दुस-या राज्यात खेळवाव्या लागतील, असा इशारा दिला होता. त्याचा समाचार घेत मुख्यमंत्र्यांनी आयपीएल मॅच हलवल्या तरी पाणी देणार नसल्याचं म्हटलं आहे.