शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

IPL मॅचसाठी पाणी न देण्याचा मुख्यमंत्र्यांचा पवित्रा

By admin | Updated: April 8, 2016 17:04 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएल मॅचसाठी सरकार पाणी देणार नसल्याची घोषणा केली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ८- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएल मॅचसाठी सरकार पाणी देणार नसल्याची घोषणा केली आहे. आयपीएल मॅच मुंबईतून हलवली तरी चालेल, मात्र आमचं सरकार कोर्टाच्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करून आयपीएलला पाणी देणार नसल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पीचच्या देखभालीसाठी पाण्याचा सर्रास दुरुपयोग होत असल्याचंही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. गुरुवारी राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्याचं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला धारेवर धरलं होतं. दुष्काळामुळे पशु-पक्षी, गाई मरता असून, लोक आत्महत्या करत आहेत. मात्र तुम्ही पीच आणि मैदानांची देखभाल करत असल्याचं म्हणत सरकारला जोरदार चपराक लगावली होती. महाराष्ट्रात जवळपास 20 हून अधिक मॅच खेळवल्या जाणार आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होण्याची कोर्टानं शक्यता वर्तवली होती. त्यावर फडणवीस सरकारनं आयपीएलला पाणी न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बीसीसीआयनं पाणी न दिल्यास आयपीएलच्या मॅच दुस-या राज्यात खेळवाव्या लागतील, असा इशारा दिला होता. त्याचा समाचार घेत मुख्यमंत्र्यांनी आयपीएल मॅच हलवल्या तरी पाणी देणार नसल्याचं म्हटलं आहे.