शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

एफटीआयआय विद्यार्थ्यांविरोधात आरोपपत्र तयार

By admin | Updated: March 12, 2016 01:41 IST

आंदोलनाची तोफ थंड करण्यासाठी एफटीआयआय प्रशासनाने २००८ बॅचच्या ‘बॅकलॉग’ विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमपान करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात

पुणे : आंदोलनाची तोफ थंड करण्यासाठी एफटीआयआय प्रशासनाने २००८ बॅचच्या ‘बॅकलॉग’ विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमपान करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी संचालकांना घेराव घातला होता. तब्बल सात महिन्यांनंतर आणखी १८ विद्यार्थ्यांविरोधात आरोपपत्र तयार करण्यात आले आहे. हे आरोपपत्र सोमवारी (दि. १४) जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार असून, नव्याने आरोपपत्र दाखल केलेल्या १८ विद्यार्थ्यांसह पूर्वी जामीन मिळालेले १२ अशा एकूण ३० विद्यार्थ्यांना न्यायालयात हजर राहण्याच्या नोटिसा पोलिसांनी बजावल्या आहेत.एफटीआयआयच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांच्यासह इतर सदस्यांच्या नियुक्तीविरोधात विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंंदोलनाची धार कमी करण्यासाठी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या अपूर्ण प्रकल्पांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला होता. याचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्यांनी संचालक प्रशांत पाठराबे यांच्या कार्यालयातच त्यांना घेराव घातला होता. संचालकांना घेराव घातल्याप्रकरणी १७ विद्यार्थ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यात १२ विद्यार्थ्यांना जामीन देण्यात आला आणि पुणे सोडून जाऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणाला सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला. दरम्यान, आंदोलन मागेही घेण्यात आले. (प्रतिनिधी)