शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आमदारांच्या वेतनवाढीला उच्च न्यायालयात आव्हान

By admin | Updated: September 1, 2016 05:35 IST

आमदारांच्या वेतनवाढीविरोधात उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते व वास्तुविशारद संदीप पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.

कल्याण : आमदारांच्या वेतनवाढीविरोधात उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते व वास्तुविशारद संदीप पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. लवकरच सुनावणी अपेक्षित आहे, असे पाटील यांनी सांगितले.राज्यावर तीन लाख ७९ हजार कोटींचे कर्ज आहे. अशा स्थितीत आमदारांच्या वेतनात दुप्पट वाढ झाली आहे. माजी आमदारांचे निवृत्ती वेतन १० हजारांनी वाढले आहे. निवृत्ती वेतनातही तीन वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे. विषयपत्रिकेवर वेतनवाढीचा विषय नसताना, तो विषय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तो तातडीने मंजूर का करण्यात आला, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. आयत्या वेळी विषय मंजूर करण्यासाठी विधान परिषदेतील पाच सदस्य व विधानसभेतील १५ सदस्यांची अनुमती लागते. त्याला फाटा देण्यात आला. अर्थसंकल्पात तरतूद नसताना, वेतनवाढ दिली आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी ६६ कोटींचा बोजा पडणार आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारकडे पैसा नाही. १,६२२ शिक्षकांना पेन्शन मिळालेली नाही. विधिमंडळाकडे त्यांचा विषय मंजुरीसाठी प्रलंबित आहे, अशा स्थितीत वेतनवाढ का दिली गेली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.