शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

केंद्रीय पथकाचा पळपुटेपणा !

By admin | Updated: December 17, 2014 02:57 IST

रेणापूर तालुक्यातील पळशी येथे नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जाफर शेख पासुमीया (६५) या शेतकऱ्याने सोमवारी मध्यरात्री आत्महत्या केली.

लातूर : रेणापूर तालुक्यातील पळशी येथे नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून जाफर शेख पासुमीया (६५) या शेतकऱ्याने सोमवारी मध्यरात्री आत्महत्या केली. त्यामुळे दुष्काळ पाहणीसाठी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय पथकाने ऐनवेळी पळशी जाणे टाळले. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. जाफर यांना चार एकर शेती होती़ ही जमीन फिरोज शेख याच्या नावावर आहे़ या शेतीवर आयसीआयसीआय बँकेचे पाच लाखांचे कर्ज आहे़ त्यातच नापिकी, बँकेचे काढलेले कर्ज, दुष्काळग्रस्त स्थिती अशा तिहेरी संकटात सापडल्याने यातून मार्ग काढावा कसा़. तसेच मुलीचे लग्न कसे करावे, अशी चिंता त्यांना सतत सतावत होती. त्यामुळे सोमवारी मध्यरात्री त्यांनी गळफास घेतला. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, तीन मुले, तीन मुली असा परिवार आहे़ केंद्रीय पथक दुष्काळी पाहणीसाठी सोमवारपासून जिल्हा दौऱ्यावर आहे. या पथकाकडून मंगळवारी सकाळी पळशी व बावची गावातील पीक पाहणी होणार होती़ मात्र पथकाने पळशी गावाला फाटा देत बावची शिवारातील पिकाची पाहणी केली़ या गावातही अवघे ७ मिनिटे पथकातील सदस्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला़ मात्र शेतकऱ्यांशी संवाद साधला नाही.