शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर, लोकलचा डबा रुळावरून घसरल्यानं झाली होती विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 16:46 IST

मुंबई- मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जतला जाणारी लोकल दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी मशीद बंदर स्टेशनजवळ रुळावरून घसरली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वेचाही खोळंबा झाला आहे.

मुंबई- मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल हळूहळू पूर्वपदावर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कर्जतला दिशेनं जाणा-या लोकलचा एक डबा दुपारी 1 वाजून 43 मिनिटांनी मशीद बंदर स्टेशनजवळ रुळावरून घसरला होता.  त्यामुळे मध्य रेल्वेसह हार्बर रेल्वे विस्कळीत झाली होती. अखेर मध्य रेल्वे हळूहळू पूर्वपदावर येतेय. रुळावरून घसरलेल्या लोकलमध्ये 50 ते 60 जण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.लोकलचे रुळावरून घसरलेले डबे बाजूला हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. अखेर त्या प्रयत्नांना यश आलं आहे. लोकलच्या दुर्घटनेमुळे भायखळा ते सीएसएमटीदरम्यानची जलद मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. सीएसएमटी स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरून ही लोकल कर्जतच्या दिशेने निघाली होती. लोकलचा वेग मंदावला असतानाच अचानकपणे एक डबा रुळावरून घसरला होता. लोकलचा एक डबा रुळावरून घसरल्यामुळे सीएसएमटी ते भायखळादरम्यानची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच धिम्या मार्गावरील वाहतूकही उशिरानं सुरू आहे.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेMumbaiमुंबई