शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

केंद्र सरकार २५ हजार टन कांदा खरेदी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 04:37 IST

कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाव

मुंबई : कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाव स्थिरीकरण योजनेतून २५ हजार टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चढ्ढा यांनी दिली.नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव व लासलगाव बाजार समितीत कांद्याची खरेदी केली जाणार असल्याने भाव स्थिर राहण्यास मदत होणार आहे. मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सुमारे ३२ हजार ९२० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. तर क्विंटलचे सरासरी भाव ८०६ रुपये होते. शुक्रवारी जिल्ह्यात ६०२ रुपये सरासरी भाव होते. कांद्याचे चांगले उत्पादन झाल्याने आवक वाढली आहे. आॅगस्ट ते डिसेंबर सरासरी दोन हजार रुपये असलेला भाव आता नाशिक जिल्ह्यातील घाऊक बाजारात क्विंटलमागे ६०० ते ७०० रुपयांवर आला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. नाफेडने किमान १५ हजार टन कांदा खरेदी करावा, अशा मागणीचे पत्र शेतकºयांच्या कृषी व पणन कंपन्यांचा (फार्मर प्रोड्युसर कंपनी) महासंघ असलेल्या ‘महा-एफपीसी’ संस्थेने दिले असल्याचेही चढ्ढा यांनी सांगितले. नाफेडकडून लवकरच कांदा खरेदीला सुरुवात होईल. तो माल दिल्ली व इतर राज्यांत पाठविला जाणार आहे.

टॅग्स :onionकांदा