शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

केंद्रातील सत्ताबदलाने जगाच्या अपेक्षा वाढल्या

By admin | Updated: December 20, 2014 02:37 IST

केंद्रातील सत्ताबदलाने जगाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यासाठी समाजाच्या उत्कर्षासाठी नि:स्वार्थपणे काम करा, असे

पणजी : केंद्रातील सत्ताबदलाने जगाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यासाठी समाजाच्या उत्कर्षासाठी नि:स्वार्थपणे काम करा, असे, प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसघंचालक मोहन भागवत यांनी येथे शुक्रवारी केले. दोनापॉवला येथे जायंट्स इंटनॅशनलच्या ४0व्या जागतिक अधिवेशनात ते बोलत होते. जायंट्सच्या जागतिक कार्यकारी अध्यक्षा शायना एन. सी़ यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.भागवत म्हणाले, की प्रत्येकाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे दिवस आलेले आहेत आणि त्यासाठी प्रत्येक जण सक्षम बनतो आहे, असे आम्हाला वाटते. बदल घडविण्यासाठी सत्ताधारी आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत, परंतु ते पुरेसे नाहीत. समाजातील प्रत्येकाचे जीवन सुसह्य करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यांचा मार्ग वेगवेगळा असला तरी अंतिम उद्दिष्ट मात्र एकच आहे. तो मग लायन्स कल्ब असो, रोटरी की अन्य. वैशिष्ट्य म्हणजे या सर्व संस्थांचा उगम विदेशी आहे. जायंट्स इंटरनॅशनल या देशी संस्थेकडून त्यामुळेच वेगळ्या अपेक्षा आहेत, असेही त्यांनी सांगितले.जायंट्सचे उपाध्यक्ष राजेश जोशी, अधिवेशनाचे अध्यक्ष संदीप नाडकर्णी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)