शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मध्य आणि पश्चिम मार्गावर प्रत्येकी ४० फेऱ्या वाढवणार

By admin | Updated: May 9, 2017 02:12 IST

मुंबईकरांसाठी रेल्वे प्रवास सोईस्कर आणि वेळेवर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन मेहनत घेत आहे. यासाठी २ आॅक्टोबरपासून नवीन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकरांसाठी रेल्वे प्रवास सोईस्कर आणि वेळेवर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन मेहनत घेत आहे. यासाठी २ आॅक्टोबरपासून नवीन वेळापत्रकात मध्य आणि पश्चिम मार्गावर प्रत्येकी ४० लोकल फेऱ्या वाढवणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. या संबंधी टिष्ट्वट करुन प्रभू यांनी मुंबईकराना खुश केले आहे.रेल्वे बोर्डाचे वाहतूक सदस्य मोहम्मद जमशेद यांनी सोमवारी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील मुख्यालयात उपनगरीय रेल्वेचा आढावा घेतला. यावेळी मुंबई मंडळाचे व्यवस्थापक रविंद्र गोयल यांनी उपनगरीय प्रकल्पांची माहिती जमशेद यांना दिली. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे (एमआरव्हीसी) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी एमआरव्हीसीच्या कामांचा तपशील सादर केला. पश्चिम रेल्वे मुंबई मंडळाचे व्यवस्थापक मुकूल जैन यांनी चर्चगेट येथे पश्चिम रेल्वेच्या प्रगतीचा आलेख सादर केला.विशेष टीमया रेल्वे मार्गावरील समस्यांवर अभ्यास करून तोडगा काढण्यासाठी विशेष टीम तयार करण्याचा सल्ला जमशेद यांनी यावेळी दिला. यात दोन लोकलमधील वेळ कमी करण्याचा प्रयत्न, उपनगरीय स्थानकांतील प्रवाशांची मागणी व त्यांच्या प्रवासाच्या वेळा, उपनगरीय मार्गावरील प्रकल्प वेळेत पूर्ण करणे या मुद्द्यांचा समावेश करण्यात येणार आहे. जमिन अधिग्रहणामुळे रखडलेल्या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रेल्वे राज्य सरकारसह समन्वय साधत आहे.