शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

आवक वाढल्याने सीसीआयची खरेदी ठप्प; कापूस वाहतुकीचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 02:51 IST

यंदा राज्यात कापसाचे उत्पादन चांगले झाले आहे. खासगी व्यापारी यांच्याकडून

अभिनय खोपडे 

वर्धा : कापसाची निर्यात चीन मध्ये होण्यास कोरोनामुळे अडचणी येत आहेत. त्यात जादा भावामुळे कॉटन कॉर्पाेरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) च्या स्थानिक खरेदी केंद्रांवर कापसाची मोठ्या प्रमाणावर आवक वाढल्याने त्यांचे गोदाम फुल्ल झाले आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील ८ सीसीआयची कापूस खरेदी केंद्र बंद होण्याच्या स्थितीत आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.

यंदा राज्यात कापसाचे उत्पादन चांगले झाले आहे. खासगी व्यापारी यांच्याकडून कापसाची खरेदी अत्यल्प प्रमाणात सुरू आहे. केंद्र सरकारच्या हमीभावानुसार सीसीआय वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाची खरेदी करीत आहे. सुरुवातीला उच्च दर्जाचा कापूस सीसीआयने खरेदी केला. आता ग्रेडमध्ये बदल करूनही कापूस खरेदी केली जात आहे. जिल्हयातील आठ कापूस खरेदी केंद्रावर ५ लाख ९,८०० क्ंिक्टल कापसाची खरेदी करण्यात आली.प्रति क्विंटल २०० रुपये जादा भावराज्य सरकारचा पणन महासंघ व खासगी व्यापारी यांच्याकडून दिल्या जाणाºया भावापेक्षा दोनशे रुपयांनी सीसीआयचा भाव अधिक आहे. सध्या ५ हजार ४५० रुपये भाव सीसीआयकडून दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस आणत आहे. मात्र, अनेक खरेदी केंद्रात कापसाने गोदाम भरले आहे. 

टॅग्स :cottonकापूसchinaचीनcorona virusकोरोना