शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

दहीहंडीप्रकरणी नियम न पाळल्यास अवमान याचिका दाखल

By admin | Updated: August 13, 2015 02:47 IST

दहीहंडीप्रकरणी राज्य शासनाने नियम न पाळल्यास सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असे याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

-  स्वाती पाटील यांचा इशारा

मुंबई : दहीहंडीप्रकरणी राज्य शासनाने नियम न पाळल्यास सरकारविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असे याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचे जाहीर केले आहे. मात्र अजूनही उत्सवाच्या नियमांबाबतचा संभ्रम ‘जैसे थे’ असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.स्वातंत्र्यदिनी हुतात्मा चौकात निषेधाचे थर लावताना काही अपघात घडल्यास त्यावर सुद्धा लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात तांत्रिक चुका आहेत, असा समितीने केलेला दावा चुकीचा असून, निकाल अत्यंत स्पष्ट असल्याचे पाटील यांनी म्हटले.दहीहंडी उत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला असताना राज्य शासनाने आयोजक आणि गोविंदा पथकांचा संभ्रम वाढवू नये, असे पाटील यांनी म्हटले. साहसी खेळाचा दर्जाप्रमाणे उत्सवाचे नियमांबाबतचे धोरण राज्य शासनाने लवकरात लवकर निश्चित करावे, असेही पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)