शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

युथ फेस्टिव्हलमुळे कलांची जोपासना

By admin | Updated: August 8, 2014 00:27 IST

विद्याथ्र्यांना शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्नात उत्तुंग भरारी मारण्याची संधी लाभली आहे.

अलिबाग : विद्याथ्र्यांना शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्नात उत्तुंग भरारी मारण्याची संधी लाभली आहे. युथ फेस्टिवलमुळे विद्याथ्र्यांना लाभलेल्या संधीचा प्रत्येक विद्याथ्र्याने लाभ घेणो आवश्यक आहे. फेस्टिवलमुळे विद्याथ्यार्ंच्या सुप्त गुणांना वाव मिळत असतो. अशा प्रकारचे महोत्सव हे केवळ विद्याथ्र्यांना पाठबळ देण्यासाठी तसेच कलेची जोपासना करु न त्यांची जडण-घडण करण्यासाठी आयोजित केले जातात असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी अशोक फळणीकर यांनी केले आहे.
येथील पीएनपी संकुलात आयोजित केलेल्या रायगड विभागीय युथ फेस्टिवल कार्यकमाच्या उद्घाटन प्रसंगी  फळणीकर बोलत होते. यावेळी पीएनपी कॉलेजचे प्राचार्य डॉ.गणोश अग्नीहोत्नी, जे.एस.एम.कॉलेजचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील, रायगड जिल्हा सांस्कृतिक विभाग समन्वयक सुनिल पाटील, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक मृदुल निळे, पीएनपी कॉलेजच्या उपप्राचार्य संजीवनी नाईक, एम.बी.ए कॉलेजचे प्राचार्य अनुज मिश्र, लक्ष्मी शालिनी कॉलेजचे प्राचार्य एम.पी.भगत, अॅड.दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या उपप्राचार्य अॅड. नीलम हजारे, बी.एड् कॉलेजच्या प्राचार्या रुतुषा पाटील, उंच माझा झोका फेम राहुल वैद्य, पीएनपी कॉलेजच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रगती म्हात्ने, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व अन्य मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पीएनपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गणोश अग्नीहोत्नी यांनी भूषविले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, युथ फेस्टिवलच्या माध्यमातून विद्याथ्र्यांमध्ये आनंदपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी पीएनपी कॉलेज नेहमीच सज्ज असेल. या संधीचा प्रत्येकाने लाभ घ्यावा व उज्वल भवितव्याकडे वाटचाल करावी. जेएसएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील म्हणाले, पुर्वी केवळ विद्यापीठात युथ फेस्टिवल असल्याने रायगड जिल्ह्यातील विद्याथ्र्याना विशेष संधी उपलब्ध झाल्या नाहीत. परंतु आता विभागीय स्पर्धांमुळे जिल्ह्यातील विद्याथ्यांचा विद्यापीठातील सहभाग नक्कीच वाढला आहे.  आजच्या स्पर्धेच्या युगात विद्याथ्र्याचे कौशल्य युथ फेस्टिवलच्या माध्यमाने विकसित होत आहे.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायगड जिल्ह्याचे समन्वयक सांस्कृतिक विभाग सुनिल पाटील यांनी केले तर प्रा. एकता मौर्य यांनी आभार मानले.
 
4कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पीएनपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गणोश अग्नीहोत्नी यांनी भूषविले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, युथ फेस्टिवलच्या माध्यमातून विद्याथ्र्यांमध्ये आनंदपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी पीएनपी कॉलेज नेहमीच सज्ज असेल. 
4युथ फेस्टिवलमधून रायगड जिल्ह्यातील विद्याथ्र्यानाही कला क्षेत्नात भरीव कामगिरी करण्याची संधी लाभणार आहे. या संधीचा प्रत्येकाने लाभ घ्यावा व उज्वल भवितव्याकडे वाटचाल करावी.जेएसएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील म्हणाले , पूर्वी केवळ विद्यापीठात युथ फेस्टिवल व्हायचे आता स्वरुप बदलले.