शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

वातावरणातील कार्बन घटविण्याचे उपकरण !

By admin | Updated: June 27, 2017 22:25 IST

पर्यावरण समतोल आणि अलीकडील वैश्विक तापमानवाढीमुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहेत.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 27 - पर्यावरण समतोल आणि अलीकडील वैश्विक तापमानवाढीमुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्याही अमर्याद झाली असून, वाहनांच्या धुरातून मोठ्या प्रमाणावर कार्बन वायूचे वातावरणात उत्सर्जन होत असून, त्यामुळे आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी ए. जी. पाटील तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी वाहनांच्या धुरातील कार्बनचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे संशोधन प्रकल्प तयार केला आहे. यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षातील सौरभ क्षीरसागर, नागेश कोळी, अमित क्षीरसागर, निखिल होनखांबे व चनबसू कोरे या विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून प्रा. एस. के. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तयार केला आहे. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर एअर फिल्टरच्या माध्यमातून स्वच्छ केला जातो. या धुरातील प्रदुषित हवा आणि धुलीकण काढून घेतले जातात. ती हवा उपकरणाच्या एका विशिष्ट कप्प्यात साठवून ठेवली जाते. त्यानंतर पाणी आणि रसायनांच्या चेंबरमध्ये ती सोडण्यात येते त्यातील कार्बन आणि हवेचे पृथ:करण केले जाते. कार्बन ठेऊन हवा बाहेर सोडली जाते. यामधुळे वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरातील ७० टक्के कार्बनचे प्रमाण घटते, असे या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाव्दारे सिध्द केले आहे. या यशस्वी प्रकल्पाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ए. जी. पाटील, सचिव एस. ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले, उपप्राचार्य जे. एम. जाकेटिया, विभागप्रमुख एन. डी. मुढे यांनी अभिनंदन केले आहे.उपकरणाचा उपयोग असाचौकांमध्ये सिग्नल चालू असताना वाहनं थांबतात; पण त्यांचे इजिन सुरूच असते. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात धुर सोडला जातो. हे उपकरण जर चौकातील दुभाजकात स्थापित केले तर प्रदुषित हवा ते शोषून घेते आणि ती शुध्द केली जाते. औद्योगिक क्षेत्रात कारखान्यांच्या चिमणीव्दारे धूर बाहेर पडून प्रदुषण होते; पण चिमणीतील धूर या उपकरणातून सोडला तर धुरातील कार्बनचे प्रमाण कमी होते.