शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील कार्बन घटविण्याचे उपकरण !

By admin | Updated: June 27, 2017 22:25 IST

पर्यावरण समतोल आणि अलीकडील वैश्विक तापमानवाढीमुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहेत.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 27 - पर्यावरण समतोल आणि अलीकडील वैश्विक तापमानवाढीमुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे वाहनांची संख्याही अमर्याद झाली असून, वाहनांच्या धुरातून मोठ्या प्रमाणावर कार्बन वायूचे वातावरणात उत्सर्जन होत असून, त्यामुळे आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी ए. जी. पाटील तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी वाहनांच्या धुरातील कार्बनचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे संशोधन प्रकल्प तयार केला आहे. यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षातील सौरभ क्षीरसागर, नागेश कोळी, अमित क्षीरसागर, निखिल होनखांबे व चनबसू कोरे या विद्यार्थ्यांनी काळाची गरज ओळखून प्रा. एस. के. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तयार केला आहे. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर एअर फिल्टरच्या माध्यमातून स्वच्छ केला जातो. या धुरातील प्रदुषित हवा आणि धुलीकण काढून घेतले जातात. ती हवा उपकरणाच्या एका विशिष्ट कप्प्यात साठवून ठेवली जाते. त्यानंतर पाणी आणि रसायनांच्या चेंबरमध्ये ती सोडण्यात येते त्यातील कार्बन आणि हवेचे पृथ:करण केले जाते. कार्बन ठेऊन हवा बाहेर सोडली जाते. यामधुळे वाहनातून बाहेर पडणाऱ्या धुरातील ७० टक्के कार्बनचे प्रमाण घटते, असे या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पाव्दारे सिध्द केले आहे. या यशस्वी प्रकल्पाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ए. जी. पाटील, सचिव एस. ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर व प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले, उपप्राचार्य जे. एम. जाकेटिया, विभागप्रमुख एन. डी. मुढे यांनी अभिनंदन केले आहे.उपकरणाचा उपयोग असाचौकांमध्ये सिग्नल चालू असताना वाहनं थांबतात; पण त्यांचे इजिन सुरूच असते. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात धुर सोडला जातो. हे उपकरण जर चौकातील दुभाजकात स्थापित केले तर प्रदुषित हवा ते शोषून घेते आणि ती शुध्द केली जाते. औद्योगिक क्षेत्रात कारखान्यांच्या चिमणीव्दारे धूर बाहेर पडून प्रदुषण होते; पण चिमणीतील धूर या उपकरणातून सोडला तर धुरातील कार्बनचे प्रमाण कमी होते.