शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

राज्यातील कर्करोग्यांचीही ठेवणार नोंद

By admin | Updated: August 10, 2015 00:39 IST

स्वाइन फ्लू, क्षयरोग झालेल्या प्रत्येक रुग्णाची दखल (नोटीफाय) केंद्र व राज्य सरकारकडून घेतली जाते. या रुग्णांची माहिती सरकारकडे असते. त्याचप्रमाणे लवकरच कर्करोग

पुणे : स्वाइन फ्लू, क्षयरोग झालेल्या प्रत्येक रुग्णाची दखल (नोटीफाय) केंद्र व राज्य सरकारकडून घेतली जाते. या रुग्णांची माहिती सरकारकडे असते. त्याचप्रमाणे लवकरच कर्करोग झालेल्या रुग्णांचीही सरकारकडून दखल घेतली जाणार असून त्यांची नोंद केली जाईल, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे यांनी रविवारी येथे दिली.इंडियन कॅन्सर सोसायटी आणि असोसिएशन आॅफ महाराष्ट्र मेडिकल आॅन्कोलॉजिस्ट्सतर्फे (एएमएमओ) आयोजित दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी इंडियन सोसायटी आॅफ मेडिकल अ‍ॅन्ड पिडिअ‍ॅट्रीक आॅन्कॉलॉजी आणि एएमएमओचे उपाध्यक्ष डॉ. अनंतभूषण रानडे, एएमएमओचे अध्यक्ष डॉ. बी. व्ही. औसेकर, सचिव डॉ. शैलेश बोंदर्डे, इंडियन कॅन्सर सोसायटीचे महासंचालक डॉ. प्रदीप गोगटे, डॉ. पद्मज कुलकर्णी आदी उपस्थित होते.शिंदे म्हणाले, ‘कर्करोगाबाबत जनजागृती वाढविण्याच्या गरज आहे. त्याचप्रमाणे कर्करोगावर कमीत कमी खर्चात उपचार होणे अपेक्षित आहे. याचा विचार करून राज्यात कर्करोगाला लवकरच नोटीफाय केले जाणार आहे. सध्या कर्करोगाबाबत संकेतस्थळावर खूप माहिती मिळते.