शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त कृषी परीक्षा रद्द

By admin | Updated: January 28, 2017 03:40 IST

गुणवत्ता यादीत झालेला गोंधळ आणि परीक्षेवर घेण्यात आलेले गंभीर आक्षेप, यामुळे अखेर कृषी सहायक भरती परीक्षा व निवड यादी रद्द

पुणे : गुणवत्ता यादीत झालेला गोंधळ आणि परीक्षेवर घेण्यात आलेले गंभीर आक्षेप, यामुळे अखेर कृषी सहायक भरती परीक्षा व निवड यादी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. कृषी आयुक्तालयाच्या वतीने कृषी सहायक पदांच्या ७३० जागांच्या भरतीसाठी डिसेंबर २०१५मध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार, राज्यातील आठ विभागांत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ६ आॅगस्ट २०१६ रोजी परीक्षा घण्यात आली. परीक्षेचा निकाल ६ सप्टेंबर २०१६ रोजी लावण्यात आला. मात्र, त्यावरून प्रचंड वादंग निर्माण झाले. गुणवत्ता यादीत एकाच उमेदवाराची दोन विभागांतून निवड, कट आॅफ गुण व प्रतीक्षायादीतील उमेदवारांच्या गुणांमध्ये तफावत असणे, वयाच्या निकषांत न बसणाऱ्या उमेदवारांची केलेली निवड, असे अनेकप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते.  या पार्श्वभूमीवर हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे परीक्षार्थींनी चार महिन्यांपासून उभारलेल्या लढ्याला यश मिळाले, असे आंदोलनकर्ता परीक्षार्थी स्वप्निल देवरे याने सांगितले. (प्रतिनिधी)