शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 05:48 IST

दिवसेंदिवस वाढत जाणाºया अन्यायामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. सरकारही याप्रश्नी उदासीन असून शेतकºयांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे

जळगाव : दिवसेंदिवस वाढत जाणाºया अन्यायामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. सरकारही याप्रश्नी उदासीन असून शेतकºयांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.शेतकºयांच्या प्रश्नी देशभरातील १९३ शेतकरी संघटनांना एकत्र करुन अ. भा. किसान संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून त्यामार्फत विशेष अधिवेशन मागणीचे निवेदन देशभरातील जिल्हाधिकाºयांना देण्यात येणार आहे. कर्जमुक्ती आणि हमीभाव ही दोन विधेयके या अधिवेशनात मंजूर करावी अशी अपेक्षा आहे. या अधिवेशनात कोण शेतकºयांसोबत आहे, हे सुद्धा दिसून येईल, असेही शेट्टी म्हणाले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १ मेपासून शेतकरी सन्मान अभियान सुरू करण्यात आले आहे. मंत्रालयात आत्महत्या करणारे धुळे जिल्ह्णातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या गावापासून हे अभियान सुरु झाले आहे.शेत मालाला योग्य भाव न मिळणे, वाढता कर्जाचा बोजा आदी कारणांमुळे शेतकरी प्रचंड निराश झाला आहे. यातून आत्महत्येचे विचार त्याचा मनात येतात. या विचारांपासून परावृत्त करुन ‘मरायचे नाही, तर लढायचे’अशी जिद्द शेतकºयांमध्ये निर्माण करण्यासाठी हे अभियान हाती घेतल्याचे शेट्टी यांनी सांगितले.