शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

क:हाडमधूनच लढणार!

By admin | Updated: September 19, 2014 03:30 IST

माङयाच नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार असल्यामुळे मला निवडणुकीच्या रिंगणात उतरावेच लागेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत : विलासकाकांचे पुनर्वसन करू
यदु जोशी - मुंबई
मी विधानसभेची निवडणूक दक्षिण कराडमधूनच लढणार आहे. दुसरीकडे जाणार नाही. तेथील आमचे ज्येष्ठ नेते विलासकाका पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न आहे. ते करण्याचा प्रय} सुरू आहे. माङयाच नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष निवडणुकीला सामोरे जाणार असल्यामुळे मला निवडणुकीच्या रिंगणात उतरावेच लागेल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वादग्रस्त विधाने, नियमात असो नसो पण कामे रेटून नेण्याची राष्ट्रवादीची दबंगगिरी याची बाहेर चर्चा होते. याबद्दल काय वाटते?
मुख्यमंत्री : आघाडी म्हणून सरकारवरील आरोपांचं उत्तर मला द्यावं लागतं. माझं मत असं आहे की, नियम  आणि कायद्याच्या चौकटीतच कामं झाली पाहिजेत. एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही नियम बदला पण त्याच्या बाहेर जाऊन निर्णय घेण्याची भूमिका योग्य नाही. आमचेही (काँग्रेस) काही लोक नियम डावलून जायला बघतात, हे योग्य नाही. 
केवळ सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना जादा विकास निधी देण्यात आला, या आरोपात कितपत तथ्य आहे?
- पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आहे. प्रचलित व्यवस्था स्वीकारली गेली, पण समजा उद्या कोणी त्याला कोर्टात आव्हान दिलं तर कदाचित कायद्यानं ही पद्धत थांबविता येईल.
नेत्यांच्या मुलांना, नातलगांना तिकीट द्यावं की देऊ नये?
- जे लोक स्वकर्तृत्वावर राजकारणात पुढे आले असतील तर त्यात गैर काही नाही. पण केवळ नेत्याचा नातलग म्हणून वर्णी लागता कामा नये.
विद्यमान आमदारांना पुन्हा संधी
काँग्रेसच्या सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
 
टोलबाबत भुजबळच उत्तर देतील
दोन टोलनाक्यांमध्ये 6क् किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असले पाहिजे, असे केंद्र सरकारचे पूर्वीपासूनचे धोरण असताना आपल्याकडे 15 किलोमीटरच्या आत दुसरा टोलनाका उभारण्याचे प्रकार का घडले, याचे उत्तर सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ हेच देऊ शकतील. रस्ते, पूल बांधून त्यावर टोल वसुलीचे कंत्रट आधीच दिले गेले होते. त्यामुळे सगळे झाल्यावर मी निर्णय कसा बदलणार, असे मुख्यमंत्री म्हणाले.