शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

नाफेडमार्फत कांदा खरेदी करा

By admin | Updated: August 3, 2016 05:35 IST

नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावाचा प्रश्न पेटलेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी

मुंबई : शेतमाल नियमन मुक्तीनिमित्ताने नाशिक जिल्ह्यात कांद्याच्या भावाचा प्रश्न पेटलेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडमार्फत कांद्याची खरेदी करावी, असे पत्र मंगळवारी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना पाठविले.केंद्र सरकारच्या किंमत स्थिरता निधीमधून ही खरेदी करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे. नियमन मुक्तीनंतर सुरुवातीला व्यापाऱ्यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकार त्यांच्यापुढे झुकले नाही. राज्यातील बाजार समित्या हळूहळू सुरू झाल्या, तरी नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी आडमुठी भूमिका कायम ठेवत आठ ते दहा दिवस बाजार समित्या बंद ठेवल्या. त्यामुळे कांद्याच्या भावाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा पडून असल्याने त्यांना त्याच्या विक्रीची चिंता आहे. त्यातच आठ-दहा दिवसांपासून सर्वत्र पावसाळी वातावरण असल्याने कांदा खराब होण्याची भीती आहे. साहजिकच त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. ही स्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी नाफेडमार्फत कांदा खरेदीसाठी साकडे घातले आहे. (विशेष प्रतिनिधी)>लासलगाव बाजार समिती बरखास्तीकडे लासलगाव बाजार समिती बरखास्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यानुसार पणन विभागाने कार्यवाही सुरू केली असून, कुठल्याही क्षणी बरखास्तीचा निर्णय होऊ शकतो.