शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावजवळ बसचा भीषण अपघात, २५ जण ठार

By admin | Updated: June 25, 2015 20:31 IST

धुऴे -चाळीसगाव महामार्गावर एसटी महामंडळाची बस आणि मालवाहू कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला

ऑनलाइन टीम
चाळीसगाव, दि. २५ - धुऴे -चाळीसगाव महामार्गावर एसटी महामंडळाची बस आणि मालवाहू कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
चाळीसगावपासून सुमारे २५ किलोमीटरवर असलेल्या दहिवड फाट्याजवळ सुरतहून चाळिसगावला येत असलेल्या बसला कंटेनरने धडक दिल्याने  हा अपघात झाला आहे. एका दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी कंटेनरने बसच्या अत्यंत जवळून जाण्याचा प्रयत्न केला असता हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातात बसच्या ड्रायव्हरसह २५ जण मृत्यूमुखी पडले असून अनेक जण जखमी असल्याची आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
जखमी व मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले. दरम्यान, या महामार्गावर अनेक भीषण अपघात होत असतात आणि साधे दुभाजकही नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होते असे सांगत परीसरात मोठ्या प्रमाणावर नागरीक गोळा झाल्याने चिंतेचे वातावरण होते. पोलीस जमावाला शांत करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातातील जखमींना धुऴे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.