शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

साडेसहाशे लाख टन उस उपलब्ध, ‘उजनी’मुळे २०१८-१९ला बंपर पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 04:03 IST

गतहंगामात उसाला मिळालेला चांगला दर, पोषक हवामान यामुळे यंदा राज्यात उसाचे उत्पादन वाढणार असून, सुमारे साडेसहाशे लाख टन ऊस गाळपास येण्याची शक्यता आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : गतहंगामात उसाला मिळालेला चांगला दर, पोषक हवामान यामुळे यंदा राज्यात उसाचे उत्पादन वाढणार असून, सुमारे साडेसहाशे लाख टन ऊस गाळपास येण्याची शक्यता आहे. परिणामी कारखान्यांची धुराडी किमान पाच महिने पेटत राहणार, हे निश्चित आहे. साखरेचे उत्पादनही ७० लाख टनांच्या पुढे जाईल, असा अंदाज आहे.दुष्काळामुळे गतहंगामात उसाचे उत्पादन निम्म्यावर आले. कारखान्यांनी विशेषत: पश्चिम महाराष्टÑातील साखर कारखान्यांनी दिलेला ‘एफआरपी’पेक्षा जादा दर व पाण्याची उपलब्धता यांमुळे यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. २०१५-१६मध्ये ७४२ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्या तुलनेत उसाची उपलब्धता पाहता यंदा किमान साडेसहाशे लाख टन गाळप होऊ शकते.उसाअभावी २७ कारखाने बंद!गतहंगामात उसाची कमतरता असल्याने २७ कारखाने हंगाम घेऊ शकले नव्हते. त्यात पुणे विभागातील १०, तर नांदेड विभागातील १४ कारखाने बंद राहिले.ऊसगाळपात राज्यात पुणे विभाग अग्रभागी असतो; पण गेल्या हंगामात सोलापूर जिल्ह्यात २५ लाख टन उसाचे गाळप झाल्याने पुणे विभाग मागे पडला. यंदा त्यात वाढ होऊन तो ७५ लाख टनापर्यंत जाण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्याची ऊस उत्पादनाची क्षमता २०० लाख टन आहे. त्यात उजनी धरण हाऊसफुल्ल झाल्याने २०१८-१९ या हंगामात उसाचे बंपर पीक येईल.