शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

Budget 2018 : सहकारी अर्थकारणाकडे दुर्लक्ष, पण ग्रामीण विकासाला पूरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 05:26 IST

अर्थसंकल्पात सहकारी अर्थकारणाचा प्रत्यक्ष उल्लेख नाही. तसेच ग्रामीण विकासासाठी प्रत्यक्ष तरतुदी नाहीत; पण शेतीसाठी केलेल्या तरतुदी एका अर्थाने ग्रामीण विकासाला पूरक आहेत.

- प्रा. डॉ. जे. एफ. पाटील( ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, कोल्हापूर.)अर्थसंकल्पात सहकारी अर्थकारणाचा प्रत्यक्ष उल्लेख नाही. तसेच ग्रामीण विकासासाठी प्रत्यक्ष तरतुदी नाहीत; पण शेतीसाठी केलेल्या तरतुदी एका अर्थाने ग्रामीण विकासाला पूरक आहेत. या तरतुदींमध्ये १) शेतमालाच्या किमान आधार किमती उत्पादन खर्चाच्या १५० टक्के होतील, अशी व्यवस्था करणे. २) शेतमालाच्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक बाजार व्यवस्थेशी (इनाम) कृषी उत्पन्न बाजार समिती जोडून घेणे. ३) शेतकरी उत्पादक संस्थांना प्रोत्साहक अंशदान देण्याचा प्रस्ताव.अंशदानाच्या तसेच करमुक्तीच्या योजना लागू करण्यात आल्या. ४) सिंचन व्यवस्था वाढविण्याच्या तरतुदी. ५) रस्तेविकास व रेल्वे विस्तार यांसाठी वाढीव खर्च. ६) शेती पतपुरवठ्यासाठी १० लाख कोटींवरून ११ लाख कोटी रुपयांची तरतूद यांचा समावेश आहे. उपरोक्त तरतुदींमुळे शेतीची उत्पादकता, रोजगार वाढविण्यासाठी मदत होईल असे वाटते. एकंदरीत पाहता हा अर्थसंकल्प राजकीय उद्दिष्टपूर्तीसाठी मांडला गेला.२०१९मध्ये होणाºया सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन मतदार प्रतिकूल होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न झाला आहे. ‘शेतकरी उत्पादक संस्था’ असे न म्हणता ‘सहकारी शेतीसंस्था’ असा शब्द वापरला असता तर बरे झाले असते. एका अर्थाने हा अर्थसंकल्प सहकारी अर्थकारणाकडे पूर्णत: दुर्लक्ष करणारा राजकीय स्वरूपाचा आहे. पूर्वीच्या ‘उज्ज्वला’ योजनेवरचा वाढीव खर्च, हा ग्रामीण विकासाचा अप्रत्यक्ष घटक आहे.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budgetअर्थसंकल्प