शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

ब्रिटिशकालीन कायदे सरकार बदलणार

By admin | Updated: May 14, 2017 03:07 IST

राज्यात आजही ब्रिटिशकालीन कायद्यांप्रमाणे सरकारी कारभार चालत असला, तरी ते कायदे बदलण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे

लोकमत न्यूज नेटवर्क भार्इंदर : राज्यात आजही ब्रिटिशकालीन कायद्यांप्रमाणे सरकारी कारभार चालत असला, तरी ते कायदे बदलण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात त्यातील १० कायदे बदलण्यात येणार असल्याचे सूतोवाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे केले.मीरा-भार्इंदर शहर भाजपाने येथील व्यंकटेश बॅन्क्विट हॉलमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मीरा-भार्इंदरमध्ये डीम्ड कन्व्हेअन्सची समस्या दी इस्टेट इन्व्हेस्टमेंट या ब्रिटिशकालीन कंपनीच्या सुमारे साडेतीन हजार एकरहून अधिक जागेवर मालकी हक्क असल्याने उद्भवली आहे. या कंपनीला हद्दपार करा, अशी मागणी होत असताना महसूलमंत्र्यांनी त्या कंपनीचा जमिनीवरील दावा सरकारने हद्दपार केल्यानंतर कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महसूल विभागाकडून झोपड्यांसह सर्व प्रकारच्या बांधकामांना भरमसाट अकृषिक शुल्क (एनए) भरण्याच्या नोटिसा काढून ते शुल्क त्वरित भरण्यासाठी संबंधितांवर दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याची बाब विविध संघटनांनी निदर्शनास आणून दिली. ते शुल्क रद्द करण्याची मागणी केली. त्याला महसूलमंत्र्यांनी नकार देत सरकारी शुल्क भरणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अधिकाऱ्यांकडून शुल्कवसुलीसाठी सुरू असलेला जाचक पाठपुरावा थांबवण्याच्या सूचना विभागाला देण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. डीम्डची ५०० प्रकरणे हातावेगळीदरम्यान, आमदार नरेंद्र मेहता यांनी २००० पूर्वीच्या झोपड्यांकडून एनए शुल्क आकारू नये, अशी मागणी केली. महापौर गीता जैन यांनी शहरात तहसील कार्यालय सुरू व्हावे, अशी मागणी करत शहरात डीम्ड कन्व्हेअन्सच्या हजार प्रकरणांतून केवळ ५०० प्रकरणे हातावेगळी केल्याचे त्या म्हणाल्या.