शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

कुंडलिका नदीवरील पुलाचा कठडा तुटला

By admin | Updated: June 27, 2016 02:11 IST

कुंडलिका नदीवरील संरक्षक कठडा मागील वर्षी उद्ध्वस्त झाल्याने वाहनचालक व प्रवाशांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

रोहे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोलाड येथील कुंडलिका नदीवरील संरक्षक कठडा मागील वर्षी उद्ध्वस्त झाल्याने वाहनचालक व प्रवाशांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. तर उद्ध्वस्त कठड्यामुळे येथील अपघाताचा धोका मात्र कायम राहिला आहे. त्यातच पावसाळा सुरू झाल्याने तर येथील परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.कोलाड नाका हा राष्ट्रीय महामार्गावरील मध्यवर्ती नाका असल्याने या नाक्यावर नेहमीच रहदारी असते. याचबरोबर वाहतूककोंडीची समस्याही येथे भेडसावत असते. पर्यायाने या पुलावर रहदारी व वाहतूककोंडीचा फटका नागरिकांना बसत आहे. सततची वाहतूककोंडी, अरुंद पूल व पुलाचे उद्ध्वस्त झालेले संरक्षक कठडे आदी बाबी येथे अडथळा ठरत आहेत. तर अरुंद पुलामुळे येथे वाहनांच्या धडका लागून पुलाचे संरक्षक कठडेही उद्ध्वस्त होत आहेत. पुलावर संरक्षक कठडे नसल्याने अपघाताचा धोका वाढला असूनही संबंधित यंत्रणेने मात्र याबाबत दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणच्या उद्ध्वस्त कठड्यातून रात्रीच्या वेळी अंदाज न आल्याने एक प्रवासी वाहन थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली होती. अशी घटना घडूनही संबंधित यंत्रणेमार्फत मात्र दुर्लक्ष होतानाचे दिसत आहे. तर अपघातग्रस्त संबंधित पुलाच्या शेजारीच मागील पाच वर्षांपूर्वी नव्या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु तेही काम अर्धवटच स्थितीत आहे. वाहतुकीच्या दृष्टीने पुलावर होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.