शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

महामार्गावरील धोकादायक झाडे तोडा

By admin | Updated: May 30, 2016 02:28 IST

सुकलेली झाडे ही दरवर्षी पावसाळ्यापूर्वी तसेच मोठ्या पावसात वाहतुकीला अडथळ्याची ठरतात.

दासगांव : मुंबई-गोवा महामार्गालगत असणाऱ्या झाडांना लागणारी आग तसेच काही कारणांमुळे सुकलेली झाडे ही दरवर्षी पावसाळ्यापूर्वी तसेच मोठ्या पावसात वाहतुकीला अडथळ्याची ठरतात. जून महिन्याच्या सुरुवातीला वादळी वाऱ्याच्या पावसातच राष्ट्रीय महामार्गावर ही झाडे कोसळून महामार्ग बंद होण्याची शक्यता आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने पावसाअगोदर लक्ष घालून झाडांची तोड करून पुढील अडथळा दूर करण्याची मागणी नागरिकांसह वाहनचालकांची आहे.दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीलाच विजेच्या कडकडाटासह जोराच्या वाऱ्यास वादळी पावसाला सुरुवात होते. महाड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्ग हा जवळपास ७० टक्के डोंगर भागाला लागून आहे. जंगल भागाला लागणारी आग हे जंगल जाळत थेट महामार्गापर्यंत येते किंवा या राष्ट्रीय महामार्गावरून पायी प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांकडून ही झाडे जळली जातात. मात्र ही झाडे ओली असल्याने अर्धवट बुंध्याला जळून उभी असतात. तर दरवर्षी अनेक झाडे राष्ट्रीय महामार्गालगतची वीज कोसळून खाक झालेली उभ्या अवस्थेत आहेत. सध्याच्या परिस्थितीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत महाड तालुका हद्दीत अनेक झाडे जळून अर्धवट उभी आहेत. तर अनेक झाडे सुकलेल्या अवस्थेत आहेत. मात्र दरवर्षी अशी झाडे वादळी पावसातच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर कोसळतात.दरवर्षी या सुरुवातीच्या पावसातच झाडे पडल्याने महामार्ग ठप्प होत असतो. यामुळे पावसाआधी अशा झाडांची तोड करावी अशी मागणी होत आहे.