शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

ठाणे मनपात दोन्ही काँग्रेसची आघाडी शक्य

By admin | Updated: January 20, 2017 00:07 IST

जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांमध्ये समविचारी पक्षांची आघाडी केली पाहिजे

मुंबई : जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांमध्ये समविचारी पक्षांची आघाडी केली पाहिजे यावर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे एकमत झाल्याचे सांगून बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, जालना, बुलडाणा, यवतमाळ, जळगाव, अहमदनगर, पुणे आणि ठिकाणी आघाडीची बोलणी सुरु असून ठाण्यात आघाडीसाठी चार बैठका झाल्या व तेथे आघाडी नक्की होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.काँग्रेसमुक्त भारत करण्याच्या नावाखाली दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांना स्वत:कडे घेऊन भाजपा- शिवसेनेने शुध्दीकरण मोहीम सुरु केलीच आहे. त्यामुळे त्या दोन्ही पक्षातील वर्षानुवर्षे काम करणारे कार्यकर्ते, नेते मनापासून आनंदी आहेत. त्यामुळे त्यांनी अवश्य युती करावी, म्हणजे आमचाही मार्ग मोकळा होईल, असे चिमटेही तटकरे यांनी काढले. राष्ट्रवादीची पार्लमेंटरी कमिटीची बैठक गुरुवारी मुंबईत झाली. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील आदींसह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)