शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

सीमा असुरक्षित; पंतप्रधान मात्र प्रचारात व्यस्त - राऊत

By admin | Updated: October 9, 2014 04:33 IST

काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिक घुसखोरी करून भारतीय सैन्यावर हल्ला करीत आहेत. सीमा असुरक्षित असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठोस पाऊले उचलणे गरजेचे

नाशिक : काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिक घुसखोरी करून भारतीय सैन्यावर हल्ला करीत आहेत. सीमा असुरक्षित असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठोस पाऊले उचलणे गरजेचे असताना ते मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अडकले आहेत. त्यामुळे देशाचे नुकसान होत असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.नाशिक जिल्ह्यात खा. राऊत यांच्या सभा झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी शिवसेनेने पाठबळ दिले. मोदी हे सक्षम पंतप्रधान आहेत. परंतु देशाची सीमा असुरक्षित असताना ते महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांच्या सक्षम नेतृत्वाची देशाला गरज असून, त्यांनी आज दिल्लीत असणे गरजेचे आहे. पाक सैन्य काश्मीरमध्ये घुसखोरी करून भारतीय सैनिकांना ठार करीत आहे. त्यामुळे मोदींनी महाराष्ट्रात वेळ घालवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.महाराष्ट्रात मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेनेला गरज भासल्यास कोणत्या पक्षाला बरोबर घेणार?, या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, शिवसेना स्वबळावर २८५ जागा लढवित आहे. युती असताना ‘मिशन १५0’ होते. आता आम्ही १८0 ते २00 जागा मिळवून बहुमत मिळविणार आहोत.शिवसेना महाराष्ट्राचे कदापि विभाजन होऊ देणार नसल्याचे राऊत यांनी ठणकावून सांगितले.