शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
2
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
3
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
4
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
5
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
6
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
7
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
8
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
9
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
10
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...
11
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
12
Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!
13
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
14
भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....
15
दिवसभर केलं शूट, इंटिमेट सीननंतर झाल्या वेदना; 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
16
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
17
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
18
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
19
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
20
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य

काँग्रेसच्या ३४ जागांवर भाजपाचा डल्ला

By admin | Published: October 21, 2014 4:38 AM

निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्ष विजयासाठी झटत असतो. स्वत:कडची जागा टिकवतानाच विरोधकांची जागा स्वत:कडे खेचण्याची रस्सीखेच सुरु असते

मुंबई : निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्ष विजयासाठी झटत असतो. स्वत:कडची जागा टिकवतानाच विरोधकांची जागा स्वत:कडे खेचण्याची रस्सीखेच सुरु असते. यंदा या रस्सीखेचीत भाजपा सर्वाधिक यशस्वी ठरली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्षांच्या जागा काबीज करत भाजपाने १२२ चा पल्ला गाठला. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४६ जागांवर यश मिळाले. त्यापैकी ३९ जागा राखण्यात पक्षाला यश मिळाले. तर ७ जागांवर पराभवाचा सामना करावा लागला. या ७ जागांपैकी ४ काँग्रेस, २ राष्ट्रवादी आणि १ जागेवर अपक्ष उमेदवाराने कब्जा केला आहे. यंदाच्या १२२ जागांमध्ये स्वत:कडे असणा-या ३९ जागांव्यतिरिक्त काँग्रेसकडे असणा-या ३४ जागा खेचण्यात भाजपाला यश मिळाले. तर, राष्ट्रवादीच्या ताब्यातील १७, शिवसेनेच्या १३, मनसेच्या ०६ आणि अन्य उमेदवारांच्या ताब्यातील १३ जागा भाजपाने स्वत:कडे खेचण्यात यश मिळविले आहे. (प्रतिनिधी)