शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

भाजपला प्रतीक्षा महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याची ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 13:10 IST

खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कार्यक्रमात महाविकास आघाडीचे सरकार अल्पअवधीचं सरकार असल्याचे म्हटले आहे. तीन पक्षांनी मिळून केलेले सरकार म्हणजे एटो रिक्शा असल्याचं सांगत हे अधिक काळ चालू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 

मुंबई - भाजपनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मिळून स्थापन केलेले सरकार पाडण्यात महाविकास आघाडीला यश आले. त्यानंतर महाविकास आघाडीने सरकार स्थापन करत राजकीय समिकरणेच बदलून टाकले. मात्र तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेले सरकार अधिककाळ टिकनार नाही, अशीच भावना भाजप नेत्यांची आहे. आतापर्यंत भाजपच्या आघाडीच्या सर्वच नेत्यांनी सरकार लवकरच कोसळेल अशी भावना व्यक्त करून दाखवली आहे. 

खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी अनेक कार्यक्रमात महाविकास आघाडीचे सरकार अल्पअवधीचं सरकार असल्याचे म्हटले आहे. तीन पक्षांनी मिळून केलेले सरकार म्हणजे एटो रिक्शा असल्याचं सांगत हे अधिक काळ चालू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. 

त्यापाठोपाठ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील त्याचीच पुनरावृत्ती केली. पाटील हे पहिल्या दिवशीपासून शिवसेनेवर टीका करत आले आहे. तसेच हे अल्पअवधीचे सरकार असल्याचा पुनरोच्चार करत आहेत. हे सरकार पाडायची गरजस नसून हे आपोआपच पडले असं भाकीत त्यांनी केले आहे. तर माजीमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील महाविकास आघाडीतील नाराजीकडे लक्ष वेधताना सरकार कोसळण्यास सुरुवात झाल्याचा उल्लेख केला होता.

मुनगंटीवार यांच्याआधी भाजप खासदार प्रितम मुंडे यांनी देखील हे सरकार जावून राज्यात पुन्हा भाजपच सत्तारूढ होईल, असा दावा केला होता. भिन्न विचारसरणी असल्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असं म्हटले होते. भाजपचे इतर नेतेही महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार याच विचारात आहे. त्यामुळे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्याऐवजी विरोधकांना सरकार कोसळण्याचीच अधिक प्रतीक्षा असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.