शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भाजपाला सर्वसामान्य जनतेची काळजी नाही - सोनिया गांधी

By admin | Updated: October 12, 2014 00:33 IST

सर्वसामान्यांना अच्छे दिनांचे आमिष दाखवत सत्तेवर आलेल्या भाजपाला जनतेची बिलकूल फिकीर नाही असा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला

ऑनलाइन लोकमत
गोंदिया, दि. ११ -सर्वसामान्यांना अच्छे दिनांचे आमिष दाखवत सत्तेवर आलेल्या भाजपाला जनतेची बिलकूल फिकीर नाही असा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला. गोंदियातील प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
भाजपाच्या योजना या गरिबांसाठी नसल्याचे सांगत काँग्रेसच्या कार्यकाळात गरिबांसाठी ज्या योजना तयार करण्यात आल्या त्या कमकुवत करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. मोदींच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू नका असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
जन-धन योजनेद्वारे गरिबांचे भलं केल्याचा दावा मोदी गेल्या काही दिवसांपासून करत आहेत, मात्र ही योजना मुळात काँग्रेसचीच असल्याचे त्यांनी सांगितले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेसने गरीबांपर्यंत बँकिंगची सुविधा पोहोचवली असेही त्या म्हणाल्या. काँग्रेसने नेहमीच गरीब व कमकुवत लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न केल्याचे सांगत महाराष्ट्राच्या विकासाची गती कायम राखायची की नाही याचा निर्णय जनतेच्या हातात असल्याचे त्या म्हणाल्या.