शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

ठाकरे सरकारची केंद्राकडे तक्रार; आता पुढे काय घडणार? सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 16:25 IST

सोमय्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळानं घेतली गृहराज्यमंत्र्यांची भेट

नवी दिल्ली: राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांनी आज केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली. माजी खासदार किरीट सोमय्यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाचे ८ विद्यमान खासदार-आमदार राय यांना भेटले. राज्यात घडत असणाऱ्या घटनांची माहिती भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळानं राय यांना दिली. राय यांनी महाराष्ट्रातील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केल्याची माहिती सोमय्यांनी दिली.

भाजप नेत्यांनी राय यांच्यासोबत २० ते २५ मिनिटं चर्चा केली. भाजपच्या नेत्यांवर सातत्यानं होत असलेल्या हल्ल्यांची आणि ढासळलेल्या कायदा, सुव्यवस्थेची माहिती राय यांनी देण्यात आल्याचं सोमय्यांनी सांगितलं. या प्रकरणी अहवाल मागवून घेणार असल्याचं राय म्हणाले. ठाकरे सरकारच्या कार्यकाळात राज्यात माफिया राज सुरू असल्याची टीका सोमय्यांनी पुन्हा एकदा केली. 

मला केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा आहे. मात्र तरीही माझ्यावर हल्ला झाला. भारत सरकारच्या कमांडोंना दगडांनी, बुटांनी मारण्यात आलं. मात्र पोलीस आयुक्त संजय पांडेंनी खोटा एफआयआर दाखल केला. त्यामुळेच हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना जामीन मिळाला. संजय पांडे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत की एका कुटुंबाचे आयुक्त आहेत, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्या