शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

समविचारी पक्ष एकत्र आल्याने भाजपाचा पराभव, अशोक चव्हाण यांचे वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:06 IST

समविचारी पक्ष एकत्र आल्यामुळे देशभर काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांच्या उमेदवारांचा विजय झाला आहे

मुंबई : समविचारी पक्ष एकत्र आल्यामुळे देशभर काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. सर्व पक्ष एकवटल्यामुळे भाजपाचा पराभव झाला असून, दोन जागा वगळता भाजपाची सगळीकडे पिछेहाट झाली आहे. पालघर निवडणूक समविचारी पक्षांनी एकत्र लढविली असती तर तिथेही भाजपाचा पराभव करता आला असता, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी सांगितले.पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण म्हणाले, सर्व पक्ष एकवटल्याने भाजपाचा पराभव झाला. भंडारा गोंदिया निवडणूक एकत्रित लढल्याने जिंकता आली. पालघरमध्ये मात्र मतांचे विभाजन झाले म्हणून दामू शिंगडा यांचा पराभव झाला. पुढील निवडणुकीत सर्व समविचारी पक्षांना एकत्र घेऊन लढवू. पालघरमधील भाजपाचा विजय हा गौडबंगाल करून झाला आहे. भंडारा-गोंदियात फेरमतदान झाले; मात्र पालघरमध्ये फेरमतदान करू दिले नाही. या दोन्ही ठिकाणी निवडणूक आयोगाने वेगळा न्याय का लावला? असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.उद्धव ठाकरे यांनी पालघर निकालानंतर भाजपावर टीका करण्यापेक्षा काही स्वाभिमान शिल्लक असल्यास सत्तेतून बाहेर पडावे. निकालानंतरच्या पत्रपरिषदेत उद्धव ठाकरे यांनी तांत्रिक गोष्टींवर भर दिला. शिवसेना केवळ टीका करते, ठोस भूमिका घेत नाही. लोकांना फसविण्याचा प्रकार शिवसेनेने थांबवावा, असेही चव्हाण म्हणाले.