शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

भाजपाला 135 जागा सोडणे शक्यच नाही!

By admin | Updated: September 16, 2014 03:24 IST

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या ‘मिशन 272’ला शिवसेनेने सहकार्य केले होते, याची आठवणही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला करून दिली.

उद्धव ठाकरेंनी बजावले : शिवसेनेचे मिशन 15क्
जागावाटपाचा फॉम्र्युला अचानक कसा बदलणार?
मुंबई : भारतीय जनता पार्टीला विधानसभेच्या निवडणुकीत 135 जागा सोडणो कदापि शक्य होणार नाही, असे स्पष्टपणो बजावतानाच लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या ‘मिशन 272’ला शिवसेनेने सहकार्य केले होते, याची आठवणही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला करून दिली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मिशन 15क् राबवले तर त्यामध्ये चूक काय, असा सवालही ठाकरे यांनी केला.
एका कार्यक्रमानिमित्त उद्धव 
ठाकरे गोरेगावच्या आरे कॉलनीत आले होते. ‘कुणी अरे केले म्हणून त्याला कारे करायला मी आलो नाही,’ अशी कोटी उद्धव यांनी केली. ते म्हणाले, रालोआमध्ये 29 घटकपक्ष होते. मात्र नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्याकरिता जेव्हा भाजपाने मिशन 272 हाती घेऊन 3क्क् जागा लढवण्याचे ठरवले तेव्हा शिवसेनेने सहकार्य केले. आता  विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा याकरिता आम्ही ‘मिशन 15क् जागा’ असे निश्चित केले तर त्यामध्ये चूक काय, असेही ठाकरे म्हणाले.
जागा कशा कमी करून घेणार?
प्रारंभी आपल्यालाही सर्व पर्याय 
खुले असल्याचे सांगणा:या ठाकरे यांनी 
आज आपल्याकडून युती तुटावी असे 
पाऊल आपण उचलणार नाही, असे सांगितले खरे, पण कुठला पक्षप्रमुख आपला पक्ष संपवतो. आपणच आपल्या पक्षाच्या जागा कमी कशा करून घेणार, असा प्रतिप्रश्नही केला. (विशेष प्रतिनिधी)
 
 
मोदींवर टीका नव्हे, ते तर वास्तव..
लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती, तर मग तामिळनाडू, पंजाबमध्ये का चालली नाही, असा प्रश्न उद्धव यांनी एका कार्यक्रमात केला होता. त्याबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले, मी समुद्रकिनारी राहतो. मी लहानपणापासून लाटा पाहिल्या आहेत, मी खोटे कशाला बोलेन? लहानपणी बाळासाहेब मला दादर चौपाटीवर घेऊन जायचे. त्या वेळी मी लाटांत भिजलो आहे. मुंबईकर लाटा बघतो आणि पावसाळ्यात लाटांमध्ये भिजतो. राजकीय परिस्थितीमधील हेच वास्तव मांडले. 
 
वंदनीय, परम पूजनीय, आदरणीय..
शिवसेनेबरोबर असलेली चर्चा थांबवण्याची भावना व्यक्त करणारे भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्याबद्दल आपल्याला बोलायचे नाही. जागावाटपाबाबत आपली चर्चा ओम माथूर व देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सुरू असून बाकीचे वंदनीय, पूजनीय कोण आहेत ते आम्हाला माहीत नाही, असा टोलाही उद्धव यांनी भाजपा प्रवक्त्यांना लगावला.
 
नेत्यांबाबत जबाबदारीने बोला
कुठल्याही पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांबद्दल वेडेवाकडे बोललेले कार्यकर्ते सहन करणार नाहीत, असा सूचक इशारा देत एकमेकांच्या नेत्यांबद्दल जबाबदारीने बोलले पाहिजे, अशी अपेक्षा भाजपाच्या खजिनदार शायना एन. सी. यांनी व्यक्त केली. पक्ष प्रवक्ते माधव भांडारी यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली असली, तरी आपण जे काही बोललो ती कार्यकत्र्याची भावना होती. शिवाय आपण आपले मत पक्षाच्या व्यासपीठावर व्यक्त केले, असे भांडारी यांनी पत्रकारांना सांगितले.
 
भाजपासोबत शिवसेनेची फरफटच - शरद पवारांचा टोला
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जागा मोदींच्या प्रभावाने निवडून आल्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपा जे सांगेल तेच शिवसेनेला ऐकावे लागेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, सत्तेच्या राजकारणात सहभागी होऊ नये अशी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच तर तुमची काय प्रतिक्रिया असेल या प्रश्नावर पवार म्हणाले, हा प्रश्न आत्याबाईंना मिशा असत्या तर.. असा आहे.