शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

'2 कोटी नोकऱ्या देतो म्हणणाऱ्या भाजपनं 2 लाख कंपन्या बंद पाडल्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 22:23 IST

वंचितकडे शहराच्या कचऱ्याचा, वाहतुकीचा प्रश्न  सोडवण्याची योजना आहे.

पुणे : भाजपने 2 कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचं आश्वासन दिलं होतं, प्रत्यक्षात 2 लाख कंपन्या बंद पडल्या अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर केली. पुण्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

वंचितकडे शहराच्या कचऱ्याचा, वाहतुकीचा प्रश्न  सोडवण्याची योजना आहे. शासनाकडे याबाबतचे कुठलेही धोरण नाही. शहरात करण्यात येणारी काचेची बांधकामे आणि टेकड्या बोडक्या केल्याने शहराच्या तापमानात वाढ झाली आहे. मेट्रोपेक्षा वॉटर ट्रान्सपोर्ट पुण्यात सुरू करता आले असते.स्मार्ट सिटी चे केवळ मार्केटिंग झाले. शहर स्मार्ट असतं हे मी पहिल्यांदा ऐकलं. स्मार्ट सिटी म्हणजे काय हे पंतप्रधानांनी सांगावं. असे आंबेडकर यावेळी म्हणाले. 

उद्योग वाढवायचे असतील तर यशवंतराव चव्हाण यांची नीती वापरावी लागेल. या सर्व गोष्टी समजणारी व्यक्ती सत्तेत जायला हवी असेही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी