शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

राज्यसभेत प्रलंबित विधेयके मंजूर होणार !

By admin | Updated: March 16, 2015 03:35 IST

भूसंपादनासह अन्य प्रलंबित विधेयके राज्यसभेची मंजुरी घेण्यात सरकारला नक्कीच यश मिळेल. येत्या आठवड्यात ही विधेयके मंजुरीसाठी

मुंबई : भूसंपादनासह अन्य प्रलंबित विधेयके राज्यसभेची मंजुरी घेण्यात सरकारला नक्कीच यश मिळेल. येत्या आठवड्यात ही विधेयके मंजुरीसाठी राज्यसभेत मांडण्यात येणार आहेत. भूसंपादन विधेयकात केंद्र सरकारने एकूण नऊ दुरुस्त्या स्वीकारल्याने विरोध मावळला आहे. मोदी सरकारने मांडलेले विधेयक खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे हिताचे असल्याचा दावा केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रपरिषदेत केला़ भूसंपादन विधेयकामुळे सिंचनासह ग्रामीण भागातील रखडलेल्या विकास प्रकल्पांना गती मिळेल. त्यामुळे हे विधेयक राज्यसभेत येईल तोपर्यंत शिवसेनेसह अन्य पक्षांचा विरोध मावळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़ एकूण दोनशेपैकी अवघ्या ३२ कोळसा खाणींच्या पारदर्शक लिलावातून मोदी सरकारने २ लाख कोटींहून अधिक रक्कम मिळविली. तर २ जी स्पेक्ट्रममध्येही आतापर्यंत १ लाख २ हजार कोटींची बोली लागली आहे. त्याामुळे युपीए सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहाराचा महालेखापालांचा ठपका खरा ठरला. त्या वेळी कपिल सिब्बल आदी काँग्रेस नेत्यांनी कॅगचा आकडा काल्पनिक असल्याचा दावा केला होता. (प्रतिनिधी)